शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पावरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

‘विदेशात फिरून देश बदलत नाही’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 04:59 IST

बुडणाऱ्या  माणसाला वाचवायचे असेल तर किनाºयावरून फिरून भागत नाही. त्यासाठी पाण्यात उतरावे लागते. आज देशात शेतकरी आत्महत्या करीत आहे, तरुण बेरोजगार आहेत. हा देश वाचवायचा असेल तर त्यासाठी देशात राहणे गरजेचे आहे. विदेशात फिरून आणि सुट बदलून देश बदलणार नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : बुडणाऱ्या  माणसाला वाचवायचे असेल तर किनाºयावरून फिरून भागत नाही. त्यासाठी पाण्यात उतरावे लागते. आज देशात शेतकरी आत्महत्या करीत आहे, तरुण बेरोजगार आहेत. हा देश वाचवायचा असेल तर त्यासाठी देशात राहणे गरजेचे आहे. विदेशात फिरून आणि सुट बदलून देश बदलणार नाही, अशी टीका विद्यार्थी नेता कन्हैयाकुमार याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर रविवारी केली.एआयएसएफचा संविधान बचाव लाँगमार्च रविवारी बीडमध्ये पोहोचला. यानिमित्त आयोजित रोहित अ‍ॅक्ट परिषदेत कन्हैया कुमार बोलत होता. तो म्हणाला, आज देशाची परिस्थिती बिकट होत चालली आहे. गांधीजींचे नातू हरतात आणि गोडसेंचे वारस जिंकतात, अशी परिस्थिती आहे.शेतकरी आत्महत्या, महिला अत्याचार या विषयावर आम्हाला आवाज उठवावा लागेल. शिक्षण, रोजगार, आरोग्य या विषयावर बोलावे लागेल. आत्मसन्मानासाठी झगडावे लागेल.मोदी देशाचे निवडून आलेले पंतप्रधान आहेत. म्हणून आम्ही सांसदीय मार्गाने प्रश्न विचारत आहोत. त्यांनी हिटलरची चाल चलू नये. मोदी अपराजित आहेत असे त्यांना वाटते. त्यांनी भ्रमात राहू नये. जर ‘एक देश एक टॅक्स’ हे धोरण असेल, तर ‘एक देश एक न्याय, एक देश एक शिक्षण व्यवस्था’ ही परिस्थिती का राहत नाही, असा सवालही त्याने केला.देशात वर्षाला १२ हजार शेतकरी आत्महत्या होतात आणि पीकविमा घेणाºया कंपनीला वर्षाला १० हजार कोटींचा नफा होतो; गंगा नदीच्या सफाईवर ६० हजार कोटी खर्च होतात. तितका पैसा शेतकऱ्यांना दिला तर आत्महत्या होणार नाहीत, असे सांगून तो म्हणाला, देश वाचवायचा असेल तर या विरोधात आवाज उठवावा लागेल. नुसत्या सभा घेऊन किंवा भाषणे करून हे होणार नाही तर यासाठी प्रत्येकाने रस्त्यावर उतरावे लागेल, असे आवाहन कन्हैय्याकुमार याने कले.