शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

टीकेचे रुपांतर प्रशंसेत होईल

By admin | Updated: July 22, 2014 01:58 IST

टीकेचे रुपांतर लवकरच प्रशंसेमध्ये झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी येथे भाजपा पदाधिका:यांना दिला.

मुंबई : केंद्र सरकार घेत असलेल्या काही निर्णयांमुळे सध्या टीका होत असली तरी आपले सरकार विकासाचेच राजकारण करणार असल्यामुळे या टीकेचे रुपांतर लवकरच प्रशंसेमध्ये झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी येथे भाजपा पदाधिका:यांना दिला.
पंतप्रधान सोमवारी मुंबई भेटीवर आले होते.  डॉ. भाभा अणु संशोधन केंद्रास भेट दिल्यानंतर त्यांनी  एका पंचतारांकित हॉटेलात प्रदेश भाजपाच्या पदाधिका-यांशी संवाद साधला. ते म्हणाले, युपीए सरकारच्या अत्यंत असमाधानकारक राजवटीच्या पाश्र्वभूमीवर आपल्याकडे सत्ता आली आहे. अशावेळी काही कटू निर्णय घ्यावे लागत आहेत. त्यावर होत असलेल्या टीकेकडे लक्ष्य न देता विकासाचे राजकारण करण्यावर भर द्या. मतदारांच्या मनात आजही आपल्या बद्दल विश्वास आहे. यापुढे आम्ही घेणार असलेल्या निर्णयांमुळे तो निश्चितच वाढणार आहे, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी पदाधिका:यांच्या भावना जाणून घेतल्या. व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे प्रभारी राजीव प्रताप रुढी, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे आणि मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार उपस्थित होते. मोदी यांना यावेळी सिध्दीविनायकाची प्रतिमा भेट देण्यात आली. हॉटेलमध्ये येताच मोदी यांनी एसपीजी सुरक्षेला बाहेरच थांबायला सांगितले आणि ते बैठकीत सहभागी झाले. (विशेष प्रतिनिधी)