शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

‘दोषी पोलिसांची बदली करणे पुरेसे आहे का?’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 04:13 IST

वाहतूक विभागातील भ्रष्टाचार संपविण्यासाठी अनेक उपायोजना आखल्याचे म्हणत, १३ भ्रष्टाचारी वाहतूक हवालदारांची बदली अन्य विभागात केल्याची माहिती, बुधवारी वाहतूक विभागाने उच्च न्यायालयाला दिली.

मुंबई : वाहतूक विभागातील भ्रष्टाचार संपविण्यासाठी अनेक उपायोजना आखल्याचे म्हणत, १३ भ्रष्टाचारी वाहतूक हवालदारांची बदली अन्य विभागात केल्याची माहिती, बुधवारी वाहतूक विभागाने उच्च न्यायालयाला दिली. त्या वेळी दोषी पोलिसांची बदली करणे पुरेसे आहे का? की, आणखी कठोर कारवाई करणे योग्य ठरेल? असा प्रश्न न्यायालयाने केला.वाहतूक विभागातील भ्रष्टाचाराबाबत पोलीस दलाच्या शस्त्रास्त्र विभागातील सुनील टोके यांनी याचिका दाखल केली आहे. त्यावरील सुनावणी न्या. आर. एम. मोरे व न्या. साधना जाधव यांच्या खंडपीठापुढे होती. गेल्या सुनावणीत न्यायालयाने वाहतूक विभागाला भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी काय उपाययोजना आखल्या आहेत, या संदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले होते.न्यायालयाने दिलेल्या या निर्देशानुसार, वाहतूक विभागाचे सहआयुक्त अमितेश कुमार यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले. या प्रतिज्ञापत्रावर न्यायालयाने समाधान व्यक्त केले, तसेच मुंबईतील वाहतूक विभागाने भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी, ज्या प्रतिबंधात्मक उपाययोजना आखल्या आहेत, त्याच राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी लागू करणार का? अशी विचारणाही उच्च न्यायालयाने यावेळी राज्य सरकारला केली.