शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

महाराष्ट्रातील पर्यटकांवर गोव्यात हल्ला

By admin | Updated: June 25, 2017 01:01 IST

दारू पिऊन ‘सांजाव’ साजरा करणाऱ्या स्थानिक युवकांनी पर्यटकांची बस अडवून दोघांच्या डोक्यात बाटल्या फोडल्या, ते जखमी झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कपणजी : दारू पिऊन ‘सांजाव’ साजरा करणाऱ्या स्थानिक युवकांनी पर्यटकांची बस अडवून दोघांच्या डोक्यात बाटल्या फोडल्या, ते जखमी झाले. येथून दहा किलोमीटरवरील वेरे गावात शनिवारी ही घटना घडली.वेरे-मानस येथे काही युवक मद्यपान करून ‘सांजाव’ची मजा लुटत होते. काही पर्यटकदेखील तेथे आले होते. पार्किंगमधून बस वळवताना दोन स्थानिक युवकांचा पर्यटकांशी वाद झाला. त्यानंतर, पर्यटकांची बस निघाली. तेवढ्यात ते दोन युवक आणि आणखी दोघे अशा चार जणांनी बस अडवली आणि पर्यटकांवर हल्ला केला. बसमधील सहकाऱ्यांवर हल्ला होत असल्याचे पाहून सर्व जण खाली उतरले. जखमींची नावे, तसेच अन्य तपशील समजू शकलेला नाही.पोलीस स्वत:हून दखल घेणार का?या घटनेची पोलिसांत नोंद झालेली नाही. या घटनेमुळे देशी पर्यटकांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. पोलीस स्वत:हून दखल घेऊन युवकांना वठणीवर आणणार का? पर्यटनाची बदनामी थांबविण्याचा प्रयत्न करणार का, हा प्रश्न आहे.महिन्यात दुसरी घटनामहाराष्ट्रातून आलेल्या पर्यटकांवर गोव्यातील स्थानिक युवकांनी हल्ला करण्याची ही दुसरी घटना आहे. मेरशी गावात १४ जूनला चार स्थानिक युवकांनी वसईतील (ठाणे) पर्यटकांची गाडी अडवून प्राणघातक हल्ला केला होता.