शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

पर्यटकांच्या बसचे टायर फुटले, मोठा अपघात टळला

By admin | Updated: February 26, 2017 21:42 IST

अजिंठा लेणीत जाणाऱ्या प्रदूषण मुक्त एसटीबसचे अचानक टायर फुटले. यामुळे पर्यटक घाबरले असले तरी त्यात सुदैवाने जीवितहानी झाली नाही

श्यामकुमार पुरे/ ऑनलाइन लोकमतसिल्लोड, दि. 26 -  अजिंठा लेणीत जाणाऱ्या प्रदूषण मुक्त एसटीबसचे अचानक टायर फुटले. यामुळे पर्यटक घाबरले असले तरी त्यात सुदैवाने जीवितहानी झाली नाही. ही घटना रविवारी घडली.फर्दापुर ते अजिंठा लेणी या 4 किलोमीटरचे रस्ते खराब झाल्याने अजिंठा लेणी अंतर्गत रस्त्यांच्या सुविधांचा विषय ऐरणीवर आला आहे.जगप्रसिद्ध अजिंठा लेणी पाहण्यासाठी देश - विदेशातून आलेल्या पर्यटकांना खड्डेमय रस्त्याच्या सामना करावा लागत आहे. फर्दापुर येथून टी पॉइंट ते अजिंठा लेणी जाणाऱ्या जवळपास 4 किमी अंतरातील रस्ताची अक्षरशः चाळणी झाली आहे.पर्यटक घेऊन जाणाऱ्या बस चे या खडडेमय रस्त्यामुळे मागील टायर फुटल्याने अपघात घडला. या घटनेत सुदैवाने प्राण हानी झाली नसली तरी प्रशासनची मान खाली नक्कीच झाली.बस च्या काचेतून अअजिंठा डोंगर दरीतील निसर्ग दर्शन घेणाऱ्या पर्यटकांना बस च्या खाली उतरताच " भारत दर्शन घडले"!अजिंठा लेणीवर प्रदूषणाचा परिणाम होवू नये यासाठी येथे फर्दापुर टी पॉइंट पासून लेणी पर्यन्त महामंडळाची प्रदूषण विरहित बससेवा सक्तिचि आहे. अवघ्या 4 किलो मीटर अंतरासाठी पर्यटकांना वातानुकूलित व् साद्या बस साठी 20 रूपये टिकिट घेवून पर्यटन विभाग घेवून पर्यटकांची लूट करीत आहे. येण्या जाण्या साठी 40 रूपये मोजावे लागतात.पण या प्रवासात पैसे देवूनही खड्यांचा परिणाम पर्यटकांना भोगावा लागत आहे.या रस्त्यावर सदर बस चे टायर फुटल्यामुळे बस मधे बसलेले सर्व देशी - विदेशी पर्यटक घाबरले . या घटनेत कोणत्याच् प्रकारची हानी झाली नसली तरी जागतिक पर्यटकांना मिळणाऱ्या सुविधा व् सुरक्षितता ढेपाळल्याचे लक्षात येते. याच बस चे जर पुढचेटायर फुटले असते तर मोठा अपघात घडला असता मग लेणी प्रशाशन हा मोठा अपघात घडण्याची वात पाहत आहे का असा प्रश्न समोर येत आहे .या बाबत लेणी प्रशाशनाशी संपर्क होवू शकला नाही. मिळालेल्या माहीती प्रमाणे 2009 साली या रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने केले होते.त्यानंतर रस्त्याची साधी डागडूजी येथे झालेली नाही.लेणी सायंकाळी बंद होते.तरीही या रसत्याने सुरक्षेच्या दृस्टितुन पुरेसा प्रकाश व्यवस्था नाही.काही ठराविक मोबाइल कंपन्यांची येथे रेंज आहे.फोन न लागने येथील नेहमीची समस्या आहे.मार्च अखेर या रस्त्याची किमान डांबरी नुतनिकरण ( पॅचेस ) झाले पाहिजे अशी मागणी जोर धरत आहे.मेक इन इंडिया,मेक इन महाराष्ट्र,भारत दर्शन,अतुल्य भारत या सारख्या खर्चिक जाहिराती अजिंठा येथील असुविधेने फोल ठरत आहे. कारण जागतिक बँका, भारत व् जापान सरकारच्या कोटयावधि रुपयांचा निधि खर्चून जगप्रसिद्ध अजिंठा लेनीत जाणारी वाट खड्डेमय आहे.या कड़े पर्यटन विभागाचे दुर्लक्ष होत असून या कड़े लक्ष्य घालून रास्ता तत्काल दुरुस्त करावा अशी रास्त मागणी पर्यटक करीत आहे.