शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
3
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
4
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
5
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
6
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
7
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
8
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
9
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
10
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
11
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
12
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
13
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
14
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
15
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
16
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
17
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
18
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
19
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
20
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."

टोलदरवाढ कराराप्रमाणे

By admin | Updated: April 2, 2015 02:58 IST

कोल्हापूर शहरांर्तगत टोलची पुन्हा ५ ते १० रु पयांची दरवाढ झाली असून ती मागच्या सरकारच्या कराराप्रमाणे दर ३ वर्षांनी होत असल्याचे

मुंबई : कोल्हापूर शहरांर्तगत टोलची पुन्हा ५ ते १० रु पयांची दरवाढ झाली असून ती मागच्या सरकारच्या कराराप्रमाणे दर ३ वर्षांनी होत असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांनी सांगितले.कोल्हापूर शहरांतर्गत लावलेला टोल रद्द करण्यात यावा, अशी मागणी असताना उलट टोलच्या दरात ५ ते १० रुपयांची वाढ झाल्याने बुधवारी विधानसभेत कोल्हापूरच्या आमदारांनी आक्र मक पवित्रा घेतला. आ. राजेश क्षीरसागर यांनी टोल रद्द करण्यासाठी आधीच सरकारने समिती नेमली असताना आता पुन्हा दरवाढ का, असा सवाल केला. निवडणुकीत टोल रद्द करणार आश्वासन दिल्याचे त्यांनी स्मरण करून दिले. आ. चंद्रदीप नरके यांनी टोलसंदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयात असताना आताच्या दरवाढीसाठी सरकारने परवानगी दिली आहे का, असा प्रश्न केला आणि सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी त्याबाबत खुलासा करण्याची मागणी केली. आमदारांची वेलमध्ये धाव कोल्हापुरचे आ. हसन मुश्रीफ, चंद्रदीप नरके आणि राजेश क्षीरसागर यांनी टोल दरवाढीवर आक्र मक होत वेलमध्ये धाव घेतली. राजेश क्षीरसागर यांनी वेलमध्येच काही वेळ बैठक मांडली. (विशेष प्रतिनिधी)