शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

टोल महागला!

By admin | Updated: September 24, 2014 05:06 IST

विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच या धामधुमीतच मुंबईत येणाऱ्या टोलच्या दरात ५ ते २0 रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय एमएसआरडीसीने घेतला आहे

मुंबई : विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच या धामधुमीतच मुंबईत येणाऱ्या टोलच्या दरात ५ ते २0 रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय एमएसआरडीसीने घेतला आहे. १ आॅक्टोबरपासून या नवीन दराची अंमलबजावणी केली जाणार असून, त्यामुळे वाहनचालकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. राजकीय पक्षांच्या विरोधाला न जुमानताच ऐन निवडणुकीत घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे काही प्रमाणात राजकीय पक्षांनाच फटका बसण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीत फायदा मिळेल यादृष्टीने काही राजकीय पक्षांकडून टोलनाक्यांचा मुद्दा उचलण्यात आला आणि आपल्यामुळे टोलनाके बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा दावाही केला. मात्र ऐन विधानसभा निवडणुकीतच मुंबईत येणाऱ्या टोलनाक्यांच्या दरात ५ ते २० रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय एमएसआरडीसीने (महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ) घेतला. मुंबईत येण्यास ऐरोली, वाशी, मुलुंड चेकनाका, मुलुंड जकात नाका व दहिसर असे पाच टोलनाके आहेत. या ठिकाणी दरवाढ होणार असल्याचे एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डीग्गीकर यांनी सांगितले.