शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
6
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
7
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
8
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
9
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
10
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
11
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
12
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
13
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
14
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
15
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
16
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
17
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
18
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
19
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
20
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 

भ्रष्टाचाराविरुद्ध एकत्र या - मुख्यमंत्री

By admin | Updated: August 10, 2016 04:32 IST

२०२० मध्ये संपूर्ण देशाचे सरासरी वयोमान २९ वर्षे असेल. मोठे तरु ण मनुष्यबळ ही देशाची संपत्ती असून, येत्या काळात हा तरु णांचा देश संपूर्ण जगाचा मार्गदर्शक ठरणार आहे.

मुंबई : २०२० मध्ये संपूर्ण देशाचे सरासरी वयोमान २९ वर्षे असेल. मोठे तरु ण मनुष्यबळ ही देशाची संपत्ती असून, येत्या काळात हा तरु णांचा देश संपूर्ण जगाचा मार्गदर्शक ठरणार आहे. त्यामुळे देशाला प्रगतीपथाकडे नेण्यासाठी, तसेच गरीबी व भ्रष्टाचार निर्मूलनासाठी सर्वांनी मतभेद दूर ठेवून एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. आॅगस्ट क्रांतीदिन आणि ‘चले जाव चळवळी’च्या अमृत महोत्सवी वर्षाच्या प्रारंभानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागामार्फत आयोजित ‘चलेजाव चळवळ २’ या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी केंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास मंत्री एम. व्यंकय्या नायडू, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता, महिला व बालविकास राज्यमंत्री विद्या ठाकूर, आमदार आशीष शेलार, योगेश सागर, मंगल प्रभात लोढा, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक शैलेश जाधव उपस्थित होते. (प्रतिनिधी)