शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
5
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
6
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
7
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
8
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
9
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
10
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
11
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
12
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
13
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
14
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
15
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
16
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
17
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
18
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
19
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
20
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?

टोेल आंदोलनासंदर्भात आज निर्णय

By admin | Updated: May 21, 2015 00:55 IST

कृती समितीची बैठक : कोल्हापूरच्या अस्मितेशी कदापिही दगा-फटका करणार नाही : एन. डी. पाटील

कोल्हापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यावेळी ‘कोल्हापूर बंद’ ठेवण्यासंदर्भात बुधवारी सायंकाळी झालेल्या बैठकीत कोणताच निर्णय झाला नाही. आज, गुरुवारी सकाळी ११ वाजता पुन्हा सर्वांशी चर्चा करून अंतिम निर्णय होणार आहे. रुईकर कॉलनी येथे ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या निवासस्थानी तब्बल दीड तासाहून अधिक काळ सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीची ही बैठक चालली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना प्रा. पाटील यांनी ही भूमिका मांडली.प्रा.डॉ. पाटील म्हणाले, टोलविरोधी कृती समितीने आपली भूमिका सोडलेली नाही. आमच्या प्रश्नावर आम्ही ठाम आहोत. कोल्हापूरच्या अस्मितेशी आम्ही कदापिही दगा-फटका करणार नाही. आजच्या बैठकीत उपस्थितांची मते जाणून घेतली. अजून काही बैठकीला उपस्थित नसल्याने त्यांची मते जाणून घेता आलेली नाहीत. त्यांचीही मते जाणून घेणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे सर्वांचे मत ऐकून घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेणे योग्य नाही. आज, गुरुवारी सकाळी ११ वाजता पुन्हा टोलविरोधी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होईल. त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल.आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर समितीशी सरकारतर्फे अथवा सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांतर्फे कोणी संपर्क साधला आहे का? या प्रश्नावर यासंदर्भात कोणीही संपर्क साधला नसल्याचे सांगितले. बैठकीतील पदाधिकाऱ्यांचा सूर कोणता होता? याबाबत विचारणा असता ते म्हणाले, लढा तीव्र करूया, असा बहुतांश जणांचा सूर आहे, परंतु सर्वांचे ऐकून घेतल्याशिवाय लगेच निर्णय घेणे योग्य नाही.बैठकीला शिवसेना-भाजपचे पदाधिकारी होते काय, अशी विचारणा केल्यावर निमंत्रक निवासराव साळोखे यांनी दोन्ही पक्षांचे पदाधिकारी उपस्थित नसल्याचे सांगितले. बैठकीला प्रा. डॉ. जे. एफ. पाटील, दिलीप पवार, अशोक पोवार, दिलीप देसाई, बाबा इंदुलकर, बाबा पार्टे, अजित सासने, जयकुमार शिंदे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)