शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

माऊलींचा आज सोलापूर जिल्ह्यात प्रवेश

By admin | Updated: July 21, 2015 01:14 IST

आषाढी वारी कधी येईल आणि सावळ्या विठुरायाला कधी भेटेन या उत्कट ओढीने गेले १२ दिवस ऊन-वाऱ्याची तमा न बाळगता अखंड हरिनामाचा जयघोष करीत संत ज्ञानेश्वर

बाळासाहेब बोचरे, बरड (जि. सातारा)आषाढी वारी कधी येईल आणि सावळ्या विठुरायाला कधी भेटेन या उत्कट ओढीने गेले १२ दिवस ऊन-वाऱ्याची तमा न बाळगता अखंड हरिनामाचा जयघोष करीत संत ज्ञानेश्वर माऊलींसोबत लाखो वैष्णवांची मांदियाळी सोमवारी सातारा जिल्ह्यातील शेवटच्या बरड मुक्कामी आली. आता मंगळवारी सकाळी १०.३०च्या सुमारास धर्मपुरी येथे हा सोहळा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे.आळंदीहून निघाल्यापासून पावसाचा एकही थेंब अंगावर न पडलेले वारकरी दररोज धुळीत माखून निघत आहेत. दमा, खोकला, सर्दी, गुडघेदुखी, पोटदुखी असे आजार धुळीमुळे बळावत असले तरी त्याची तमा न बाळगता वाटचाल सुरू आहे. वरुणराजा आपल्यावर रुसला की काय, एवढीच चिंता त्यांना आहे. सर्वात पुढे मावडीकरांचा चौघडा, त्यामागे २७ नंबरची दिंडी, त्यामागे शितोळे सरकारांचे मानाचे अश्व, त्यानंतर २६ दिंड्या, त्यामागे चांदीच्या रथामध्ये विराजमान माऊलींची पालखी आणि मागे ४५० दिंड्या असा हा वैभवी लवाजमा गेले १२ दिवस वाटचाल करीत आहे.सकाळी ऐतिहासिक फलटण नगरीला निरोप देऊन पालखीने पुढची वाटचाल सुरू केली.