शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
4
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
5
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
6
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
7
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
8
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
9
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
10
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
11
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
12
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
13
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
14
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
15
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
16
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
17
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
18
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
19
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
20
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा

भातसाच्या रक्षकांचे वेतन ७ महिने थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2016 03:38 IST

सुरक्षारक्षक महामंडळाच्या ७ कर्मचाऱ्यांना मार्च २०१६ पासून वेतनच न मिळाल्याने कुटुंबांचा चरितार्थ कसा चालवावा, असा गंभीर प्रश्न त्यांना पडला

भातसानगर : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा धरणाची सुरक्षा करण्यासाठी आधीच पोलीस व कर्मचारी कमी असताना सध्या धरणावर असलेल्या सुरक्षारक्षक महामंडळाच्या ७ कर्मचाऱ्यांना मार्च २०१६ पासून वेतनच न मिळाल्याने कुटुंबांचा चरितार्थ कसा चालवावा, असा गंभीर प्रश्न त्यांना पडला आहे. यासंदर्भात अनेक वेळा मागणी करूनही तो प्रतिसाद न मिळाल्याने मोठा गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर पडला आहे. महाराष्ट्र शासनाच्या मालकीच्या या धरणाची सुरक्षा हीदेखील महत्त्वाची आहे. यासाठी पूर्वी शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी नेहमी सुरक्षेसाठी तैनात असत. तसेच सुरक्षारक्षक मंडळ, मुंबई यांचेदेखील ३० खाजगी सुरक्षारक्षक तैनात असत. मात्र, मागील काही महिन्यांपासून धरणाच्या सुरक्षेसाठी शहापूर पोलीस ठाण्याचे ३, तर मंडळाचे केवळ ७ कर्मचारी सुरक्षा करीत आहेत. या ७ कर्मचाऱ्यांना वेतन देण्याचे काम हे भातसा धरणाचे कार्यकारी अभियंता करीत असतात. मात्र, मार्च २०१६ पासून त्यांना वेतन मिळाले नाही. याबाबत, त्यांनी कार्यकारी अभियंता दुसाने यांना पत्रव्यवहार करून आपले थकीत वेतन देण्याची मागणी केली आहे. ते देण्यासाठी विशेष अशी तरतूद केली जात नसल्याने या कामगारांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण झाल्याचेही दुसाने यांनी सांगितले. तसेच तो मिळण्यासाठीचा पत्रव्यवहार वरिष्ठांना केला असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, आपला पगार लवकर होवो, या आशेकडे हे कामगार डोळे लावून बसले आहेत. (वार्ताहर)>सुरक्षा अत्यंत महत्त्वाचीमुंबई-नाशिक महामार्गावरून अवघ्या ६ किमी अंतरावर असणारे हे भातसा धरण अतिसंवेदनशील असे क्षेत्र आहे. या धरणातून मुंबई महापालिकेला पाणीपुरवठा केला जातो. महाराष्ट्र शासनाच्या मालकीच्या या धरणाची सुरक्षा महत्त्वाची आहे.