शहरं
Join us  
Trending Stories
1
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
2
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
3
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
4
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
5
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
6
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
7
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
8
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
9
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
10
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
11
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
12
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
13
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
14
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
15
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
16
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
17
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
18
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
19
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
20
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन

सिंचन तपासाची कालमर्यादा अनिश्चित - राज्य शासन

By admin | Updated: July 19, 2015 01:59 IST

सिंचन घोटाळ्याचा तपास एसीबी करत असून, हा तपास कधी संपेल हे आताच सांगता येणार नसल्याचे राज्य शासनाने उच्च न्यायालयात स्पष्ट केले.

मुंबई : सिंचन घोटाळ्याचा तपास एसीबी करत असून, हा तपास कधी संपेल हे आताच सांगता येणार नसल्याचे राज्य शासनाने उच्च न्यायालयात स्पष्ट केले.या प्रकरणी मयांक गांधी यांनी जनहित याचिका केली आहे. राज्यातील काही सिंचन प्रकल्पांमध्ये घोटाळा झाला असून, त्याची एसीबीकडून चौकशी करावी अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. त्याची दखल घेत राज्य शासनाने याची एसीबीकडून खुली चौकशी करणार असल्याचे गेल्या वर्षी न्यायालयात स्पष्ट केले. त्यामुळे आता ही याचिका निकाली काढावी, अशी मागणी करणारा अर्ज एफ.ए. कंपनीने केला आहे. गांधी यांच्या याचिकेत ही कंपनी प्रतिवादी आहे. या कंपनीलाही सिंचन प्रकल्पाचे कंत्राट मिळाले आहे.न्या. नरेश पाटील व न्या. एस.बी. शुक्रे यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. त्यात कंपनीकडून अ‍ॅड. अनिल साखरे यांनी बाजू मांडली. सिंचन घोटाळ्याच्या चौकशीसाठी याआधीही न्यायालयात याचिका दाखल झाल्या होत्या. मात्र शासनाने याची खुली चौकशी करणार असल्याचे जाहीर केल्यानंतर संबंधित याचिका न्यायालयाने निकाली काढल्या. मात्र गांधी यांची याचिका अजून प्रलंबित आहे. या घोटाळ्याची चौकशी करावी, ही गांधी यांची मागणीही पूर्ण झाली आहे. त्यामुळे ही याचिका आता निकाली काढावी, अशी विनंती अ‍ॅड. साखरे यांनी केला.यावर गांधी यांच्या वकिलाने आक्षेप घेतला. तसेच याचा तपास कधीपर्यंत पूर्ण होईल, असा सवाल खंडपीठाने राज्य शासनाला केला.