शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय रेल्वेचा वक्तशीरपणा बिघडला

By admin | Updated: November 11, 2015 02:05 IST

मुंबईतील उपनगरीय गाड्यांना काही ना काही कारणास्तव उशीर होतो आणि त्यामुळे संपूर्ण लोकल यंत्रणेचा वक्तशीरपणा बिघडतो. मुंबईसारखीच परिस्थिती संपूर्ण भारतीय रेल्वेतही असल्याचे समोर आले आहे

मुंबई : मुंबईतील उपनगरीय गाड्यांना काही ना काही कारणास्तव उशीर होतो आणि त्यामुळे संपूर्ण लोकल यंत्रणेचा वक्तशीरपणा बिघडतो. मुंबईसारखीच परिस्थिती संपूर्ण भारतीय रेल्वेतही असल्याचे समोर आले आहे. दररोज ४0 हजार मिनिटांपेक्षा जास्त लेटमार्क रेल्वे गाड्यांना लागत असल्याचे रेल्वेतील सूत्रांकडून सांगण्यात आले. सप्टेंबर महिन्यात दररोज ४0 हजार ६७३ मिनिटांचा उशीर झाला असून, आॅगस्ट महिन्यात ३५ हजार ३१८ तर जुलै महिन्यात ४६ हजार ८७६ मिनिटांचा उशीर झाल्याची माहिती देण्यात आली. या परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी रेल्वेकडून विशेष पाहणी मोहीमही हाती घेतली होती, असे सांगण्यात आले. भारतीय रेल्वेचा वक्तशीरपणा बिघडण्यात रेल्वे फाटक हे प्रमुख कारण असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे या फाटकांचे सर्व्हे करून २0१३-१४ (नोव्हेंबर ते सप्टेंबर) मध्ये ३१0 आणि २0१४ ते २0१५ (नोव्हेंबर ते सप्टेंबर) पर्यंत ३४0 फाटके बंद केली.