शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
2
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
3
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
4
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
5
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
6
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
7
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
8
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
9
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
10
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
11
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
12
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
13
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
14
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
15
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
16
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
17
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण
18
ST Bus Fare Update: दिवाळासाठी एसटीने केलेली १० टक्के भाडेवाढ रद्द; पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी केली घोषणा
19
Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहनानंतरची राख, घरी का आणतात माहितीय? काय आहे परंपरा?
20
DA Hike: दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार

भारतीय रेल्वेचा वक्तशीरपणा बिघडला

By admin | Updated: November 11, 2015 02:05 IST

मुंबईतील उपनगरीय गाड्यांना काही ना काही कारणास्तव उशीर होतो आणि त्यामुळे संपूर्ण लोकल यंत्रणेचा वक्तशीरपणा बिघडतो. मुंबईसारखीच परिस्थिती संपूर्ण भारतीय रेल्वेतही असल्याचे समोर आले आहे

मुंबई : मुंबईतील उपनगरीय गाड्यांना काही ना काही कारणास्तव उशीर होतो आणि त्यामुळे संपूर्ण लोकल यंत्रणेचा वक्तशीरपणा बिघडतो. मुंबईसारखीच परिस्थिती संपूर्ण भारतीय रेल्वेतही असल्याचे समोर आले आहे. दररोज ४0 हजार मिनिटांपेक्षा जास्त लेटमार्क रेल्वे गाड्यांना लागत असल्याचे रेल्वेतील सूत्रांकडून सांगण्यात आले. सप्टेंबर महिन्यात दररोज ४0 हजार ६७३ मिनिटांचा उशीर झाला असून, आॅगस्ट महिन्यात ३५ हजार ३१८ तर जुलै महिन्यात ४६ हजार ८७६ मिनिटांचा उशीर झाल्याची माहिती देण्यात आली. या परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी रेल्वेकडून विशेष पाहणी मोहीमही हाती घेतली होती, असे सांगण्यात आले. भारतीय रेल्वेचा वक्तशीरपणा बिघडण्यात रेल्वे फाटक हे प्रमुख कारण असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे या फाटकांचे सर्व्हे करून २0१३-१४ (नोव्हेंबर ते सप्टेंबर) मध्ये ३१0 आणि २0१४ ते २0१५ (नोव्हेंबर ते सप्टेंबर) पर्यंत ३४0 फाटके बंद केली.