शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतीय सैन्य अॅक्टीव्ह, जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तराला सुरुवात
4
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
6
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
7
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
8
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
9
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
10
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
11
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
12
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
13
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
14
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
15
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
16
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
17
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
18
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
19
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
20
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

काळ तर मोठा कठीण येणार...

By admin | Updated: June 3, 2015 03:56 IST

तापमान वाढीमुळे उडालेला महागाईचा भडका पावसात थंडावेल ही आशाही आता खोटी ठरण्याची चिन्हे आहेत. ढगात नव्हे, तर शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आणणाऱ्या

मुंबई : तापमान वाढीमुळे उडालेला महागाईचा भडका पावसात थंडावेल ही आशाही आता खोटी ठरण्याची चिन्हे आहेत. ढगात नव्हे, तर शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आणणाऱ्या या बातमीवर वेधशाळेच्या सुधारित अंदाजासोबत आर्थिक जगतानेही शिक्कामोर्तब केल्याने ‘काळ तर मोठा कठीण’ येण्याचे संकेत मिळत आहेत. उष्णतेमुळे बाजारात फळभाज्यांची आवक कमी झाल्यामुळे सर्वच फळ, भाज्या आणि डाळींच्या किमती भडकल्या आहेत. त्यातच हवामानशास्त्र विभागाने आज सुधारित अंदाज जाहीर केला. त्यानुसार यंदा जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत देशात सरासरीच्या केवळ ८८ टक्केच पाऊस पडणार आहे. उत्तर पश्चिम भागात म्हणजेच, राजस्थान, गुजरात, हरियाणा, पंजाब आणि आजूबाजूंच्या राज्यांना यंदा तीव्र दुष्काळाचा सामना करावा लागणार आहे. तेथे पावसाचे प्रमाण सरासरीच्या ८५ टक्के राहील. ईशान्य भारत आणि मध्य भारतात ९० टक्के आणि दक्षिण भारतात ९२ टक्के पाऊस पडणार असल्याचे सांगण्यात आले आहे. याचा थेट परिणाम अन्नधान्याच्या उत्पादनांपासून पिण्याच्या पाण्यापर्यंत सर्वच घटकांवर होणार आहे. याची परिणती अखेर महागाई भडकण्याच्या रूपानेच दिसेल, असे रिझर्व्ह बँकेनेही म्हटले आहे. कमी पावसाच्या अंदाजामुळे अर्थकारणावरील संभाव्य परिणामाचा थेट फटका शेअर बाजाराच्या आजच्या कामगिरीलाही बसला आणि सेन्सेक्समध्ये तब्बल ६६० अंशांची घसरण होत बाजार २७,१८८ अंशांवर विसावला.स्कायमेट या खासगी संस्थेने एप्रिल महिन्यात वर्तविलेल्या अंदाजानुसार, देशात यंदा तब्बल १०२ टक्के पाऊस पडणार आहे. गुजरात, राजस्थान व जम्मू-काश्मीर या राज्यांमध्ये पावसाचे प्रमाण कमी असेल.