शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

तुळजापूरात महाद्वार प्रवेशाची कोंडी फुटेना!

By admin | Updated: September 13, 2016 05:39 IST

नवरात्रोत्सव काळात भाविकांसह इतरांना महाद्वारमार्गे प्रवेश न मिळाल्यास गणेश विसर्जन करणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे

उस्मानाबाद : नवरात्रोत्सव काळात भाविकांसह इतरांना महाद्वारमार्गे प्रवेश न मिळाल्यास गणेश विसर्जन करणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. दुसरीकडे प्रशासनाच्या बैठका सुरू असून यातून समाधानकारक तोडगा निघेल, असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री तुळजाभवानीच्या दर्शनासाठी राज्यभरातून भाविकांचा ओघ असतो. नवरात्रोत्सवात ही संख्या अनेक पटींनी वाढते. २०१३च्या नवरात्रोत्सवात चेंगराचेंगरी झाल्याने दोन भाविकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मागील वर्षी प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीकोनातून भाविकांना महाद्वारऐवजी घाटशीळमार्गे प्रवेश देण्याचा निर्णय घेतला.याची अंमलबजावणी यंदाही करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. मात्र याला तुळजापुरातील व्यापारी, पुजाऱ्यांसह नागरिकांचा विरोध आहे. घाटशीळमार्गे प्रवेश दिल्याने भाविकांच्या अडचणी वाढतात. तसेच यात्रेवरही परिणाम झाला असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. यंदाच्या नवरात्रोत्सवापासून पुन्हा महाद्वारमार्गेच प्रवेश देण्याची मागणी तुळजापूरकरांनी लावून धरली आहे. आज मुंबईत बैठकआंदोलकांच्या विनंतीवरून सोमवारी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी तुळजापूर मंदिर परिसराची पाहणी केली. या प्रश्नी आताच काही बोलणार नाही; मात्र या विषयासंबंधी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल. मुख्यमंत्र्यांनी प्रशासनासह पुजारी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना मंगळवारी मुंबईत बैठकीसाठी पाचारण केल्याचे देशमुख यांनी सांगितले.