शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
2
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
3
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
4
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
5
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
6
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
7
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
8
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
9
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
10
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
11
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
12
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
13
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
14
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
15
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
16
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
17
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
18
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
19
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
20
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका

काकडी पाठोपाठ शेतक-यांवर टोमॅटो फेकण्याची वेळ

By admin | Updated: August 31, 2016 14:25 IST

योग्य भाव न मिळाल्याने वाशिममधील शेतक-यांनी चक्क टोमॅटो रस्त्यावर फेकू न दिली.

ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. ३१ -  उत्पन्न वाढले की, शेतक-यांचा मालाचा भाव घसरतो यामुळे शेतक-यांना करावे तरी काय असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. एक रुपया किलोनेही कोणी काकडी विकत घेत नाही म्हणून शेतक-यांनी चक्क काकडी रस्त्यावर फेकून घरी निघून गेल्याची घटना ताजी असतानाच त्या पाठोपाठ शेतक-यांना टोमॅटो फेकण्याची वेळ आली आहे.
वाशिम शहरासह ईतरही शहरामध्ये टोमॅटो ५  रुपये किलोने विक्री करण्याची वेळ शेतक-यांवर आली आहे. या संदर्भात एका शेतकºयाशी संपर्क केला असता आवक मोठया प्रमाणात वाढली असल्याने व आडतमध्ये १० ते १५ रुपयामध्ये कॅरेट मागितल्या जात असल्याने ही पाळी शेतक-यांवर आली असल्याचे सांगितले. आडतमध्ये टोमॅटोचे एक कॅरेट ज्यामध्ये १५ ते १६ किलो टोमॅटो असतात ते १० ते १५ रुपयांमध्ये मागीतल्या जात असल्याने काढणी खर्च व येण्याजाण्याचा खर्चही निघत नसल्याने अनेक शेतकºयांनी स्वता बाजारात टोमॅटो विक्रीस सुरुवात केली. त्यालाही प्रतिसाद मिळत नसल्याने शेतकºयांवर टोमॅटो फेकण्याची वेळ आली आहे. शेतकºयांवरील संकटे एकामागून एक सुरुच असल्याने त्यांच्या समोर जीवन कसे जगावे असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.