शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

यंदा निसर्ग नव्हे, शेतकऱ्यांवर सरकार कोपले!

By admin | Updated: April 7, 2017 06:01 IST

तुमच्या पायगुणाने दोन वर्षे महाराष्ट्राच्या वाट्याला दुष्काळ आला. यंदा दुष्काळ नाही

मुंबई : तुमच्या पायगुणाने दोन वर्षे महाराष्ट्राच्या वाट्याला दुष्काळ आला. यंदा दुष्काळ नाही, निसर्गही कोपला नाही, पण हे मायबाप सरकार शेतक-यावर कोपले, अशा शब्दांत विरोधकांनी सरकारवर टीका केली. अंतिम आठवडा प्रस्तावावर विरोधकांनी सत्ताधारी पक्षाला चांगलेच धारेवर धरले.लोकसभा निवडणुकीत भाजपाने शेतमालच्या उत्पादन खर्चावर पन्नास टक्के नफा ठेवून शेतीमालाचे हमीभाव देऊ, अशी घोषणा केली होती. पण याच वाक्याने शेतक-यांची फसवणूक केली. हे सरकार सत्तेवर येताच सलग दोन वर्षे दुष्काळ पडला. तिस-या वर्षी निसर्गाने साथ दिली, मात्र नोटाबंदीने शेतक-यांना उद्ध्वस्त केले. कर्जमाफी दिली पाहिजे असे स्वामिनाथन आयोगाने सांगितले आहे. या आयोगाची एक शिफारस तर तुम्ही स्वीकारा, अशी विनंती विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. (प्रतिनिधी)>व्यापाऱ्यांसाठी पैसा, शेतकऱ्यांसाठी नाही!सरकारने व्यापाऱ्यांचा एलबीटी माफ केला. त्यासाठी दरवर्षी आठ हजार कोटी याप्रमाणे वीस हजार व्यापा-यांसाठी पाच वर्षात ३५ ते ४० हजार कोटी देणार आहात. मग १ कोटी ३७ लाख शेतक-यांसाठी ३० हजार कोटी दिले तर बिघडले कुठे, असा सवाल मुंडे यांनी केला. कर्जमाफीवर शिवसेनेच्या वाघाचे मांजर झाले आहे, अशी टीका त्यांनी केली.