शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

यंदा निसर्ग नव्हे, शेतकऱ्यांवर सरकार कोपले!

By admin | Updated: April 7, 2017 06:01 IST

तुमच्या पायगुणाने दोन वर्षे महाराष्ट्राच्या वाट्याला दुष्काळ आला. यंदा दुष्काळ नाही

मुंबई : तुमच्या पायगुणाने दोन वर्षे महाराष्ट्राच्या वाट्याला दुष्काळ आला. यंदा दुष्काळ नाही, निसर्गही कोपला नाही, पण हे मायबाप सरकार शेतक-यावर कोपले, अशा शब्दांत विरोधकांनी सरकारवर टीका केली. अंतिम आठवडा प्रस्तावावर विरोधकांनी सत्ताधारी पक्षाला चांगलेच धारेवर धरले.लोकसभा निवडणुकीत भाजपाने शेतमालच्या उत्पादन खर्चावर पन्नास टक्के नफा ठेवून शेतीमालाचे हमीभाव देऊ, अशी घोषणा केली होती. पण याच वाक्याने शेतक-यांची फसवणूक केली. हे सरकार सत्तेवर येताच सलग दोन वर्षे दुष्काळ पडला. तिस-या वर्षी निसर्गाने साथ दिली, मात्र नोटाबंदीने शेतक-यांना उद्ध्वस्त केले. कर्जमाफी दिली पाहिजे असे स्वामिनाथन आयोगाने सांगितले आहे. या आयोगाची एक शिफारस तर तुम्ही स्वीकारा, अशी विनंती विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. (प्रतिनिधी)>व्यापाऱ्यांसाठी पैसा, शेतकऱ्यांसाठी नाही!सरकारने व्यापाऱ्यांचा एलबीटी माफ केला. त्यासाठी दरवर्षी आठ हजार कोटी याप्रमाणे वीस हजार व्यापा-यांसाठी पाच वर्षात ३५ ते ४० हजार कोटी देणार आहात. मग १ कोटी ३७ लाख शेतक-यांसाठी ३० हजार कोटी दिले तर बिघडले कुठे, असा सवाल मुंडे यांनी केला. कर्जमाफीवर शिवसेनेच्या वाघाचे मांजर झाले आहे, अशी टीका त्यांनी केली.