शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
2
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
3
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
4
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
5
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
6
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
7
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
8
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
9
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
10
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
11
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
12
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
13
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
14
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
15
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
16
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
17
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
18
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
19
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 

वाघाचा बळी राजकीय दबावातून

By admin | Updated: August 21, 2014 01:06 IST

पोंभुर्णा तालुक्यात गेल्या १५ दिवसात सात जणांचा बळी घेणाऱ्या वाघाचा खातमा केल्याचा दावा वन विभागाकडून होत असताना दुसरीकडे मात्र वन्यजीवपे्रमींनी आक्षेप घेतला आहे.

व्याघ्रवधावरून हलकल्लोळ : वन्यजीवप्रेमींचा आरोपचंद्रपूर : पोंभुर्णा तालुक्यात गेल्या १५ दिवसात सात जणांचा बळी घेणाऱ्या वाघाचा खातमा केल्याचा दावा वन विभागाकडून होत असताना दुसरीकडे मात्र वन्यजीवपे्रमींनी आक्षेप घेतला आहे. यामुळे हे प्रकरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत.मंगळवारी सायंकाळी पोंभुर्णा तालुक्यातील डोंगरहळदी गावाजवळील जंगलात वनविभागाने शॉर्प शूटरच्या साहाय्याने वाघाला ठार केले होते. वाघ आणि मानवाच्या संघर्षाची कारणे शोधून त्यावर उपाययोजना करण्याचे सोडून केवळ राजकीय दबावापोटी वाघ मारले जात आहेत, असा आरोप होत आहे. ठार केलेला वाघ नर होता. प्रत्यक्षात नरभक्षी वाघ नर नसून मादी होती, असाही आरोप स्थानिक जनतेच्या कथनावरून वन्यजीवपे्रमी करीत आहेत.केवळ अडीच वर्षे वयाचा हा वाघ पूर्ण वाढ झालेला नसून बछडा होता. या वयात वाघाचे बछडे अधिवास निश्चित करणे आणि शिकार करण्याचे प्रशिक्षण मातेकडून घेत असतात. हे लक्षात घेतले तर, तो नरभक्षक नव्हता हेच स्पष्ट होते, असा युक्तिवाद वन्यप्रेमींनी केला आहे. परिसरातील सात व्यक्तींचा वाघाकडून बळी जाणे ही घटना दु:खदायकच आहे. जनप्रतिनिधींनी मतदार संघात विकासकामे न केल्याने नागरिकांना जीव धोक्यात घालून जंगलात जावे लागते. मात्र जनप्रतिनिधी यावर उपाय सुचविण्यापेक्षा थेट वाघाला मारण्यासाठी आग्रही भूमिका घेतात, हे राजकीय लाभासाठी असल्याचा आरोप वन्यजीवप्रेमींनी केला आहे. विधान परिषद सदस्य शोभाताई फडणवीस यांनी गेल्या सोमवारी, ‘वाघाला वन विभागाने मारावे, अन्यथा आम्हीच त्याला ठार करू’ असे आव्हान देत आठवडाभराचा अल्टीमेटम दिला होता. त्यानंतर १७ आॅगस्टच्या दुपारी ३.३० वाजता वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वाघाला मारण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर १९ तारखेच्या सायंकाळी त्याला गोळ्या घालून ठार करण्यात आले होते. शोभाताई फडणवीस यांच्या या विधानावर वन्यजीवप्रेमींनी आक्षेप घेतला आहे. जनतेच्या भावना भडकविणाऱ्या नेत्यांवर गुन्हे दाखल करून राजकीय स्वार्थापोटी वाघांचा बळी घेणाऱ्या नेत्यांचाच बंदोबदस्त करावा, अशी मागणी ग्रीन प्लॅनेट सोसायटीच्या सदस्यांसह जिल्ह्यातील वन्यप्रेमींनी केली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)