शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
IND vs ENG : नाद करा, पण आमचा कुठं? DSP सिराजनं असा घेतला बेन डकेटचा बदला (VIDEO)
4
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
5
तुमचे १ कोटी रुपये किती दिवसात ५० लाख होतील? महागाईची ही गणित समजून घ्या, अन्यथा निवृत्तीनंतर पश्चात्ताप होईल!
6
लगाव बत्ती: 'राजे'नीती! रॉयल फॅमिली आणि शिवकालीन गनिमी कावा
7
RBI चा मोठा निर्णय! शेतकऱ्यांसह लघु उद्योजकांना होणार थेट फायदा? आता कर्ज मिळणे होणार सोपं
8
IND vs ENG : शतकाचा मोह नडला; स्ट्राइक देण्याच्या नादातच पंत ठरला 'बळीचा बकरा'; KL राहुल म्हणाला...
9
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
10
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
11
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
12
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट
13
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
14
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
15
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
16
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
17
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
18
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
19
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
20
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?

वाघांच्या देशा

By admin | Updated: January 21, 2015 02:20 IST

सर्वसामान्य माणसांना भारतात कसेही दिवस येवोत, वाघांना मात्र ‘अच्छे दिन’ आल्याचे आज स्पष्ट झाले. २०१०च्या तुलनेत देशात तब्बल ३० टक्के वाघ वाढले

तीन वर्षांत संख्येत झाली ३० टक्के वाढनवी दिल्ली : सर्वसामान्य माणसांना भारतात कसेही दिवस येवोत, वाघांना मात्र ‘अच्छे दिन’ आल्याचे आज स्पष्ट झाले. २०१०च्या तुलनेत देशात तब्बल ३० टक्के वाघ वाढले असून त्यांची संख्या दोन हजार २२६वर पोहोचली आहे. देशातील वाघांची २०१४ची आकडेवारी केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज जाहीर केली. जगभरात वाघांची संख्या घटत असताना भारताने मात्र यात वाढ नोंदविली आहे, हे विशेष. २००६ मध्ये देशातील वाघांची संख्या १४११ वर आल्याने मोठी चिंता व्यक्त केली जात होती. त्यानंतर केंद्र सरकार आणि विविध पर्यावरणवादी संस्थांनी हातात हात घालून ‘वाघ वाचवा’ मोहीम हाती घेतली. २०१० साली या मोहिमेला यश आले आणि वाघांची संख्या १७०६वर पोहोचली. आता यात ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. कर्नाटक नंबर वन!कर्नाटक, उत्तराखंड, मध्यप्रदेश, तामिळनाडू आणि केरळात वाघांच्या संख्येत वाढ नोंदविण्यात आली आहे. त्यातही कर्नाटक नंबर वन आहे. या राज्यात तब्बल ४०६ वाघांची नोंद झाली आहे. उत्तराखंडमध्ये ३४० वाघांची नोंद झाली आहे. केरळात १३६, तर तामिळनाडूत २२९ वाघ नोंदविले गेले आहेत. २०१०साली कर्नाटकात ३०० वाघ होते. ओडिशा आणि झारखंडमध्ये मात्र वाघांची संख्या घटली आहे. ओडिशामध्ये २०१० साली ३२ वाघ होते, आज ही संख्या २८, तर झारखंडमधील संख्या दहावरून तीनवर आली आहे. मेमध्ये आशियाई सिंहगणनागुजरात सरकारतर्फे दर पाच वर्षांनी होणारी आशियाई सिंहगणना गीरच्या अभयारण्यात २ ते ५ मेच्या दरम्यान होणार आहे. मागील गणना २०१० मध्ये झाली होती. त्यावेळी ४११ सिंहांची मोजणी करण्यात आली होती. च्जगभरातील ७० टक्के वाघ आता एकट्या भारतात असून वाघांचा उत्तम व्यवस्थापन करणारा देश म्हणून आपले नाव झाले असल्याची प्रतिक्रिया जावडेकर यांनी दिली.च्या व्याघ्रगणनेसाठी देशभरात ९ हजार ७३५ कॅमेऱ्यांचा वापर करण्यात आला. वाघबहुल १८ राज्यांत ३ लाख ७८ हजार ११८ चौरस किलोमीटर परिसर जंगलाने व्यापला आहे. च्प्रेमात पडावी, अशी १५४० दुर्मिळ छायाचित्रे या गणनेदरम्यान मिळाली. वनकर्मचारी, सहभागी संस्था आणि सर्वांच्या पर्यावरणीय दृष्टिकोनामुळेच वाघांची संख्या वाढली आहे.