शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
4
भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
5
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
6
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
7
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
8
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
9
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
10
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
11
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
12
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
13
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
14
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
15
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
16
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
17
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
18
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
19
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
20
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता

तीन वर्षे शौचालये अर्धवट

By admin | Updated: June 28, 2016 03:16 IST

ग्रामपंचायतीचा गलथान कारभार व ग्रामसेविकाचे उडवा उडवीचे उत्तरे यामुळे येथील आदीवासींनी बांधलेली शौचालये गेल्या तीन वर्षापासून अर्धवट आहेत.

मनोर : ग्रुप ग्रामपंचायत टेण परिसरात येणारा गणेशकर पाडा व इतर ठिकाणी ग्रामपंचायतीचा गलथान कारभार व ग्रामसेविकाचे उडवा उडवीचे उत्तरे यामुळे येथील आदीवासींनी बांधलेली शौचालये गेल्या तीन वर्षापासून अर्धवट आहेत. आदिवासी व मुस्लीम समाजाच्या लाभार्थ्यांना हगणदारी मुक्त करण्यासाठी ही शौचालये मे २०१४ मध्ये मंजूर होऊन काम ही सुरू झाले मात्र ग्रामपंचायतीच्या कामचुकारपणामुळे अनुसया पांडु गणेशकर, नरेश गोविंद दळवी, परशुराम मंगल्या दळवी, मौमुना कासम शेख या लाभार्थ्यांची शौचालये अर्धवट आहेत. गेल्या तीन वर्षापासून प्लास्टर नाही. छतावर पत्रे नाहीत नुसते खड्डे खोदून ठेवले आहेत. त्यामध्ये सिमेंटची टाकी ठेवण्यात आली आहे. (वार्ताहर)>आम्हाला पैसे दिले असते तर पूर्ण झाली असतीशौचालय बांधण्यासाठी सिमेंट रेती व इतर साहित्य व गवंडी ग्राम पंचायतीने पुरविले आहे. तरी तरी सुध्दा काम अर्धवट राहीले आहे. आमच्या हातात पैसे दिले असते तर आम्ही त्यात थोडी फार भर घालून श्रमदान करून शौचालय पूर्ण केले असते असे लाभार्थ्यांचे म्हणणे आहे. ग्रामसेविका म्हणाल्या की, आम्ही लाभार्थ्यांना शौचालय पूर्ण झाले की १२०००/- (बारा हजार) रूपये देणार होतो. परंतु त्यांनी ती बांधलीच नाहीत.