शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

त्या तिघींची आत्महत्या प्रेमभंगामधून

By admin | Updated: October 3, 2016 01:40 IST

प्रियकरांनी लग्नास आणि पळून जाण्यास नकार दिल्यामुळे त्या अल्पवयीन मुलींनी आत्महत्या केल्याचे तपासात समोर आले

पुणे : प्रियकरांनी लग्नास आणि पळून जाण्यास नकार दिल्यामुळे त्या अल्पवयीन मुलींनी आत्महत्या केल्याचे तपासात समोर आले असून, आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी प्रियकरांना मोबाईलवर मेसेज केल्याचेही निष्पन्न झाले आहे. खडक पोलिसांनी याप्रकरणी अटक केलेल्या दोघांना न्यायालयाने ६ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. राहुल विनोद गोफणे (वय १८) आणि सोहेल मुस्ताफा शेख (वय २१, दोघही रा. भवानीपेठ, कासेवाडी) अशी अटक करण्यात आलेल्या तरुणांची नावे आहेत. आबेदा लुकमान शेख (वय १३), श्रुती दिगंबर वाघमारे (वय १५) या दोघींचे मृतदेह वानवडी परिसरात कालव्यामध्ये आढळून आले होते. मुस्कान इम्तियाज मुलतानी (वय १४, रा. भवानीपेठ, कासेवाडी) हिचा अद्याप तपास लागू शकलेला नाही. याप्रकरणी लुकमान मोहरम शेख (वय ४९, भवानीपेठ) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (प्रतिनिधी)>पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासादरम्यान श्रुती हिचे राहुल गोफणेसोबत, तर आबेदा हिचे सोहेल सोबत आणि मुस्कानचे बाबू ऊर्फ मंदार निखिल सोरटे याच्यासोबत प्रेमसंबंध होते. हे तिघेही पळून जाऊन लग्न करणार होते. त्यांच्याशी लग्न करण्यासाठी तीनही मुली घर सोडून पळून आल्या होत्या. कालव्याजवळ थांबून वाट पाहात असल्याचा मेसेज मुलांना पाठवला होता. परंतु, हे तिघेही जाणीवपूर्वक तेथे गेले नाहीत. तसेच, याची कोणालाही माहिती दिली नाही. त्यांनी दुर्लक्ष केल्यानंतर तिघीही बेपत्ता झाल्या होत्या.