शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
2
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
3
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
4
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
5
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
6
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
7
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्यही सज्ज
9
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
10
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
11
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
12
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट
13
Video: सायरन वाजले!! पाकिस्तानची ८ मिसाईल्स भारताने पाडली, 'नापाक' हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
14
IPL 2025 PBKS vs DC : पंजाब-दिल्ली यांच्यातील सामना अचानक थांबवण्याची वेळ: नेमकं काय घडलं?
15
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
16
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
17
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
18
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणीवर सामूहिक बलात्कार
19
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
20
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   

ट्रकच्या धडकेत तीन ठार

By admin | Updated: June 9, 2017 04:53 IST

बल्लारपूर-सास्ती मार्गावर बुधवारी रात्री ८च्या सुमारास एका वळणावर भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत तिघे ठार झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर (चंद्रपूर) : बल्लारपूर-सास्ती मार्गावर बुधवारी रात्री ८च्या सुमारास एका वळणावर भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत तिघे ठार झाले. ते राजुरा तालुक्यातील रामनगर (सास्ती) येथील मित्राच्या घरून परतत असताना हा अपघात झाला. अपघातानंतर पसार झालेल्या ट्रकचालक मनोज मोहनलाल केशकर याला पोलिसांनी गुरुवारी अटक केली. लक्ष्मण विठोबा आभारे (३३), भास्कर सुरेश गिरडकर आणि श्रीनिवास कलवल (२७) अशी मृतांची नावे आहेत. ते एकाच ठिकाणी कंत्राटदाराकडे कामाला होते. विसापूर येथून भास्कर गिरडकर याच्या दुचाकीने ते तिघेही सास्तीला गेले. तेथे जेवण करून परतत असताना हा अपघात झाला.>तणावाचे वातावरणमृतांच्या नातेवाइकांना नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नेत्यांनी केली. त्यामुळे बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयात व पोलीस ठाण्यात गुरुवारी तणावाचे वातावरण होते. चार तासांच्या वाटाघाटीनंतर मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले.