शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
3
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
4
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
5
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
6
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
7
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
8
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
9
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
10
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
11
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
12
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
13
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
14
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
15
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
16
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
17
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
18
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
19
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
20
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...

अपघातात मुंबईतील तीन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2017 05:13 IST

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील भाताण बोगद्याजवळ कार झाडावर

मोहोपाडा/ रसायनी : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील भाताण बोगद्याजवळ कार झाडावर आदळून झालेल्या अपघातात मुंबईतील कांदिवली भागात राहणारे तीन ठार तर सहा जण जखमी झाल्याची घटना बुधवारी घडली. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरून पुण्याहून मुंबईच्या दिशेने निघालेली एमएच ०२, एन ए-८२५ ही कार पानशिळ गावाच्या हद्दीत भाताण बोगद्याजवळ सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास आली असताना कारचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार द्रुतगती महामार्गालगतच्या झाडावर जाऊन आदळली. हा अपघात एवढा भीषण होता की हे झाड बुंद्यासह तुटून पडले तर कारमधील दोन जागीच ठार झाले.या अपघातात लालबी मोहीनिबन मुजावर (५५), रुक्साना शहाबुद्दीन शेख (३६) या जागीच ठार झाल्या. तर आलिया शहाबुद्दीन शेख (९) या मुलीचा उपचारार्थ नेत असताना मृत्यू झाला. तर कारमधील गुड्डू अकबर मुजावर (६०), सुलतान मोहमुद्दीन मुजावर (२०), हसन मोहमुद्दीन मुजावर (२०), सोहल हमीद मुजावर (७), सोमब अल्ताफ सय्यद (७) तसेच कारचालक जावेद युनुस शेलोट (३०) सर्व राहणार कांदिवली हे सहा जण जखमी झाले असून जखमींना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची नोंद रसायनी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. (वार्ताहर)