शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

तीन अभियंत्यांची वेतनवाढ रोखली

By admin | Updated: September 5, 2016 04:18 IST

मिरजेतून रेल्वेद्वारे पाणी आणून तहान भागविणाऱ्या लातुरात पाणी वाया घालवल्याचा फटका तीन अभियंत्यांना बसला.

लातूर : मिरजेतून रेल्वेद्वारे पाणी आणून तहान भागविणाऱ्या लातुरात पाणी वाया घालवल्याचा फटका तीन अभियंत्यांना बसला. बार्शी रोडवरील टाकी भरल्यानंतर पाणीपुरवठा वेळीच बंद न केल्याने, लाखो लीटर पाणी वाहून गेल्याप्रकरणी या तिघांची वेतनवाढ रोखण्यात आली आहे.शाखा अभियंता श्रीमती यू. एच. शिंदे, बी. डी. बिराजदार आणि डी. जी. यादव या तीन अभियंत्यांची वेतनवाढ रोखण्याचा निर्णय जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी घेतला. आयुक्तपदाचा पदभार असताना, गेल्या आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयालगत बार्शी रोडवर असलेल्या जलकुंभात हरंगुळ व साई येथील जलशुद्धिकरण केंद्राच्या पंपांवरून मोठ्या दाबाने पाणी घेऊन लातूरकरांची तहान भागविली जाते. २१ आॅगस्ट रोजी पाणीपुरवठा सुरू नसताना हे दोन्ही पंप सुरू होते. त्यामुळे जलकुंभ भरल्यानंतर लाखो लीटर पाणी वाया गेले आणि त्याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले. अर्ध्या तासानंतर हे पंप बंद करण्यात आले. आर्वी जलकुंभास पाणी घेण्याची जबाबदारी शाखा अभियंता यू. एच. शिंदे यांच्याकडे, तर हरंगुळ जलशुद्धिकरण केंद्रावर नियंत्रण ठेवण्याचे काम बी. डी. बिराजदार यांच्याकडे आहे. पाणीपुरवठा विभागाचे अभियंता डी. जी. यादव आहेत. (प्रतिनिधी)>लातूर : मिरजेतून रेल्वेद्वारे पाणी आणून तहान भागविणाऱ्या लातुरात पाणी वाया घालवल्याचा फटका तीन अभियंत्यांना बसला. बार्शी रोडवरील टाकी भरल्यानंतर पाणीपुरवठा वेळीच बंद न केल्याने, लाखो लीटर पाणी वाहून गेल्याप्रकरणी या तिघांची वेतनवाढ रोखण्यात आली आहे.शाखा अभियंता श्रीमती यू. एच. शिंदे, बी. डी. बिराजदार आणि डी. जी. यादव या तीन अभियंत्यांची वेतनवाढ रोखण्याचा निर्णय जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी घेतला. आयुक्तपदाचा पदभार असताना, गेल्या आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयालगत बार्शी रोडवर असलेल्या जलकुंभात हरंगुळ व साई येथील जलशुद्धिकरण केंद्राच्या पंपांवरून मोठ्या दाबाने पाणी घेऊन लातूरकरांची तहान भागविली जाते. २१ आॅगस्ट रोजी पाणीपुरवठा सुरू नसताना हे दोन्ही पंप सुरू होते. त्यामुळे जलकुंभ भरल्यानंतर लाखो लीटर पाणी वाया गेले आणि त्याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले. अर्ध्या तासानंतर हे पंप बंद करण्यात आले. आर्वी जलकुंभास पाणी घेण्याची जबाबदारी शाखा अभियंता यू. एच. शिंदे यांच्याकडे, तर हरंगुळ जलशुद्धिकरण केंद्रावर नियंत्रण ठेवण्याचे काम बी. डी. बिराजदार यांच्याकडे आहे. पाणीपुरवठा विभागाचे अभियंता डी. जी. यादव आहेत. (प्रतिनिधी)तथापि, यादव यांनी दिलेला खुलासा समाधानकारक नसल्याने, जिल्हाधिकारी पोले यांनी गेल्या आठवड्यात यादव, शिंदे आणि बिराजदार यांची एक वार्षिक वेतनवाढ रोखली.