शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
3
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
4
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
5
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
6
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
7
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
8
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
9
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
10
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
11
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
12
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
13
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
14
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
15
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
16
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
17
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
18
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
19
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
20
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
Daily Top 2Weekly Top 5

तीन अभियंत्यांची वेतनवाढ रोखली

By admin | Updated: September 5, 2016 04:18 IST

मिरजेतून रेल्वेद्वारे पाणी आणून तहान भागविणाऱ्या लातुरात पाणी वाया घालवल्याचा फटका तीन अभियंत्यांना बसला.

लातूर : मिरजेतून रेल्वेद्वारे पाणी आणून तहान भागविणाऱ्या लातुरात पाणी वाया घालवल्याचा फटका तीन अभियंत्यांना बसला. बार्शी रोडवरील टाकी भरल्यानंतर पाणीपुरवठा वेळीच बंद न केल्याने, लाखो लीटर पाणी वाहून गेल्याप्रकरणी या तिघांची वेतनवाढ रोखण्यात आली आहे.शाखा अभियंता श्रीमती यू. एच. शिंदे, बी. डी. बिराजदार आणि डी. जी. यादव या तीन अभियंत्यांची वेतनवाढ रोखण्याचा निर्णय जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी घेतला. आयुक्तपदाचा पदभार असताना, गेल्या आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयालगत बार्शी रोडवर असलेल्या जलकुंभात हरंगुळ व साई येथील जलशुद्धिकरण केंद्राच्या पंपांवरून मोठ्या दाबाने पाणी घेऊन लातूरकरांची तहान भागविली जाते. २१ आॅगस्ट रोजी पाणीपुरवठा सुरू नसताना हे दोन्ही पंप सुरू होते. त्यामुळे जलकुंभ भरल्यानंतर लाखो लीटर पाणी वाया गेले आणि त्याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले. अर्ध्या तासानंतर हे पंप बंद करण्यात आले. आर्वी जलकुंभास पाणी घेण्याची जबाबदारी शाखा अभियंता यू. एच. शिंदे यांच्याकडे, तर हरंगुळ जलशुद्धिकरण केंद्रावर नियंत्रण ठेवण्याचे काम बी. डी. बिराजदार यांच्याकडे आहे. पाणीपुरवठा विभागाचे अभियंता डी. जी. यादव आहेत. (प्रतिनिधी)>लातूर : मिरजेतून रेल्वेद्वारे पाणी आणून तहान भागविणाऱ्या लातुरात पाणी वाया घालवल्याचा फटका तीन अभियंत्यांना बसला. बार्शी रोडवरील टाकी भरल्यानंतर पाणीपुरवठा वेळीच बंद न केल्याने, लाखो लीटर पाणी वाहून गेल्याप्रकरणी या तिघांची वेतनवाढ रोखण्यात आली आहे.शाखा अभियंता श्रीमती यू. एच. शिंदे, बी. डी. बिराजदार आणि डी. जी. यादव या तीन अभियंत्यांची वेतनवाढ रोखण्याचा निर्णय जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी घेतला. आयुक्तपदाचा पदभार असताना, गेल्या आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयालगत बार्शी रोडवर असलेल्या जलकुंभात हरंगुळ व साई येथील जलशुद्धिकरण केंद्राच्या पंपांवरून मोठ्या दाबाने पाणी घेऊन लातूरकरांची तहान भागविली जाते. २१ आॅगस्ट रोजी पाणीपुरवठा सुरू नसताना हे दोन्ही पंप सुरू होते. त्यामुळे जलकुंभ भरल्यानंतर लाखो लीटर पाणी वाया गेले आणि त्याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले. अर्ध्या तासानंतर हे पंप बंद करण्यात आले. आर्वी जलकुंभास पाणी घेण्याची जबाबदारी शाखा अभियंता यू. एच. शिंदे यांच्याकडे, तर हरंगुळ जलशुद्धिकरण केंद्रावर नियंत्रण ठेवण्याचे काम बी. डी. बिराजदार यांच्याकडे आहे. पाणीपुरवठा विभागाचे अभियंता डी. जी. यादव आहेत. (प्रतिनिधी)तथापि, यादव यांनी दिलेला खुलासा समाधानकारक नसल्याने, जिल्हाधिकारी पोले यांनी गेल्या आठवड्यात यादव, शिंदे आणि बिराजदार यांची एक वार्षिक वेतनवाढ रोखली.