शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

महाराष्ट्रातील ८ केंद्रीय विद्यालयांच्या इमारती असुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 04:15 IST

ऑडिट; देशातील २१ इमारती धोकादायक, इमारतीत वर्ग न चालविण्याचे निर्देश

नवी दिल्ली : मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या एका आॅडिटमध्ये देशातील केंद्रीय विद्यालयातील २० पेक्षा अधिक इमारती अंशत: अथवा पूर्ण असुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. अशा इमारतींमध्ये वर्ग चालवू नयेत, असे निर्देश आता देण्यात आले आहेत.एचआरडी मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या जुन्या इमारतीत सर्वाधिक ८ इमारती महाराष्ट्रातील, तर आसाममधील ३ आहेत. महाराष्ट्रातील या ८ इमारतींची उभारणी १९६० मध्ये झाली होती. उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये अशा दोन-दोन इमारती आहेत. त्रिपुरा, मेघालय, केरळ, पश्चिम बंंगाल, मध्यप्रदेश आणि सिक्कीममध्ये अशी प्रत्येकी एक इमारत आहे.

मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले की, ‘केंद्रीय विद्यालय संघटन’ने इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी, नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी आणि सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालये यांच्या माध्यमातून १० वर्षांपेक्षा जुन्या शाळा इमारतींचे आॅडिट सुरू केले आहे. या आॅडिट रिपोर्टनुसार, देशातील २१ कें द्रीय विद्यालय भवन असुरक्षित दिसून आले आहेत. यातील १८ आंशिक स्वरूपात असुरक्षित आहेत, तर तीन पूर्णपणे असुरक्षित आहेत.

पूर्णपणे असुरक्षित दिसून आलेल्या इमारती गुजरात आणि महाराष्ट्रातील आहेत. या असुरक्षित इमारती बदलण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यातील तीन इमारती महाराष्ट्रातील, तर एक गुजरातमधील आहे. देशभरात १,२०६ केंद्रीय विद्यालये आहेत.