शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

महाराष्ट्रातील ८ केंद्रीय विद्यालयांच्या इमारती असुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 04:15 IST

ऑडिट; देशातील २१ इमारती धोकादायक, इमारतीत वर्ग न चालविण्याचे निर्देश

नवी दिल्ली : मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या एका आॅडिटमध्ये देशातील केंद्रीय विद्यालयातील २० पेक्षा अधिक इमारती अंशत: अथवा पूर्ण असुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. अशा इमारतींमध्ये वर्ग चालवू नयेत, असे निर्देश आता देण्यात आले आहेत.एचआरडी मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या जुन्या इमारतीत सर्वाधिक ८ इमारती महाराष्ट्रातील, तर आसाममधील ३ आहेत. महाराष्ट्रातील या ८ इमारतींची उभारणी १९६० मध्ये झाली होती. उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये अशा दोन-दोन इमारती आहेत. त्रिपुरा, मेघालय, केरळ, पश्चिम बंंगाल, मध्यप्रदेश आणि सिक्कीममध्ये अशी प्रत्येकी एक इमारत आहे.

मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले की, ‘केंद्रीय विद्यालय संघटन’ने इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी, नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी आणि सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालये यांच्या माध्यमातून १० वर्षांपेक्षा जुन्या शाळा इमारतींचे आॅडिट सुरू केले आहे. या आॅडिट रिपोर्टनुसार, देशातील २१ कें द्रीय विद्यालय भवन असुरक्षित दिसून आले आहेत. यातील १८ आंशिक स्वरूपात असुरक्षित आहेत, तर तीन पूर्णपणे असुरक्षित आहेत.

पूर्णपणे असुरक्षित दिसून आलेल्या इमारती गुजरात आणि महाराष्ट्रातील आहेत. या असुरक्षित इमारती बदलण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यातील तीन इमारती महाराष्ट्रातील, तर एक गुजरातमधील आहे. देशभरात १,२०६ केंद्रीय विद्यालये आहेत.