शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

शिवडी गोळीबारप्रकरणी तिघांना अटक

By admin | Updated: July 23, 2016 04:43 IST

शिवडी गोळीबार प्रकरणातील तिघांना अटक करण्यात आली आहे.

मुंबई : शिवडी गोळीबार प्रकरणातील तिघांना अटक करण्यात आली आहे. मोहम्मद हनिफ शेख (२२), सुशील ऊर्फ अतुल टेके (२४) , अखिलेश मिश्रा (४३) अशी अटक आरोपींचे नाव आहेत. पैशांच्या वादातून बुधवारी रात्री सुशांत ऊर्फ बंटी घोडेकरची या त्रिकूटाने हत्या केली. चौघेही एकाच परिसरात राहण्यास होते. कॉटन ग्रीन परिसरात उभ्या असलेल्या वाहनचालकांकडून ही टोळी पैसे उकळत होती. हाच पैशांचा वाद मिटविण्यासाठी बुधवारी या त्रिकूटाने बंटीला भेटण्यासाठी बारमध्ये बोलविले. दारू पीत असताना सुशांतसोबत त्यांची बाचाबाची झाली. याचे रूपांतर भांडणात झाले. त्रिकूटाने त्याला मारहाण करीत त्याच्यावर चाकूने वार केले. जखमी अवस्थेत बाहेर मदतीसाठी याचना करणाऱ्या बंटीवर अखिलेशने तीन गोळ्या झाडून त्याची हत्या केली. हत्या केल्यानंतर तिघांनीही पळ काढला. शुक्रवारी हे तिघेही परदेशात निघून जाण्याच्या तयारीत होते. तिघांविरोधात विविध पोलीस ठाण्यांत खून, जबरी चोरी, मारहाणीसारख्या गुन्ह्यांची नोंदआहे. (प्रतिनिधी)