शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटात पुनर्वसनासाठी हजार कोटींची गरज!

By admin | Updated: November 24, 2015 02:53 IST

मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत २२ गावांच्या पुनर्वसनासाठी सुमारे एक हजार कोटींची गरज आहे. गेल्या सात वर्षांपासून निधीच उपलब्ध होत नसल्यामुळे अतिसंरक्षित गावांचे पुनर्वसन कसे करावे

गणेश वासनिक, अमरावतीमेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत २२ गावांच्या पुनर्वसनासाठी सुमारे एक हजार कोटींची गरज आहे. गेल्या सात वर्षांपासून निधीच उपलब्ध होत नसल्यामुळे अतिसंरक्षित गावांचे पुनर्वसन कसे करावे, हा प्रश्न व्याघ्र प्रकल्पातील अधिकाऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.मेळघाट व्याघ्र प्रकल्पात बफर आणि कोअर झोनमध्ये एकूण ११३ गावे आहेत. कोअर झोनमधील ३७ गावांपैकी आतापर्यंत १४ गावांचे पुनर्वसन करण्यात आले. मात्र उर्वरित २३ गावांचे पुनर्वसन अद्याप झालेले नाही. त्यातील २२ गावांच्या पुनर्वसनासाठी ४०० कोटींची आवश्यकता असल्याचा प्रस्ताव सात वर्षांपूर्वी राज्य शासनाकडे पाठविला होता. यापूर्वी १४ गावांच्या पुनर्वसनासाठी १५ वर्षांचा कालावधी लागला. निधी वेळेत मिळत नसल्याने गावांच्या पुनर्वसनाचे नियोजन करता आले नाही. वारंवार पाठपुरावा करूनही शासन निधी उपलब्ध करुन देत नाही. - दिनेशकुमार त्यागी, क्षेत्र संचालक, मेळघाट