शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

मेळघाटात पुनर्वसनासाठी हजार कोटींची गरज!

By admin | Updated: November 24, 2015 02:53 IST

मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत २२ गावांच्या पुनर्वसनासाठी सुमारे एक हजार कोटींची गरज आहे. गेल्या सात वर्षांपासून निधीच उपलब्ध होत नसल्यामुळे अतिसंरक्षित गावांचे पुनर्वसन कसे करावे

गणेश वासनिक, अमरावतीमेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत २२ गावांच्या पुनर्वसनासाठी सुमारे एक हजार कोटींची गरज आहे. गेल्या सात वर्षांपासून निधीच उपलब्ध होत नसल्यामुळे अतिसंरक्षित गावांचे पुनर्वसन कसे करावे, हा प्रश्न व्याघ्र प्रकल्पातील अधिकाऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.मेळघाट व्याघ्र प्रकल्पात बफर आणि कोअर झोनमध्ये एकूण ११३ गावे आहेत. कोअर झोनमधील ३७ गावांपैकी आतापर्यंत १४ गावांचे पुनर्वसन करण्यात आले. मात्र उर्वरित २३ गावांचे पुनर्वसन अद्याप झालेले नाही. त्यातील २२ गावांच्या पुनर्वसनासाठी ४०० कोटींची आवश्यकता असल्याचा प्रस्ताव सात वर्षांपूर्वी राज्य शासनाकडे पाठविला होता. यापूर्वी १४ गावांच्या पुनर्वसनासाठी १५ वर्षांचा कालावधी लागला. निधी वेळेत मिळत नसल्याने गावांच्या पुनर्वसनाचे नियोजन करता आले नाही. वारंवार पाठपुरावा करूनही शासन निधी उपलब्ध करुन देत नाही. - दिनेशकुमार त्यागी, क्षेत्र संचालक, मेळघाट