शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
4
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
5
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
6
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
7
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
8
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
9
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
10
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
11
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
12
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
13
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
14
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
15
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
16
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

‘त्या’ बछड्यांचा थंडीमुळे मृत्यू

By admin | Updated: April 2, 2016 01:24 IST

चंद्रपूर जिल्ह्यातील नवेगाव पाथरी वनक्षेत्रातील वाघाच्या चार बछड्यांचा झालेला मृत्यू हा भुकेमुळे आणि तीव्र थंडीमुळे झाल्याचे शवविच्छेदनातून स्पष्ट झाल्याचे वनमंत्री सुधीर

मुंबई : चंद्रपूर जिल्ह्यातील नवेगाव पाथरी वनक्षेत्रातील वाघाच्या चार बछड्यांचा झालेला मृत्यू हा भुकेमुळे आणि तीव्र थंडीमुळे झाल्याचे शवविच्छेदनातून स्पष्ट झाल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधान परिषदेत स्पष्ट केले. राष्ट्रवादीचे संदीप बाजोरिया यांनी प्रश्नोत्तराच्या तासात हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर मुनगंटीवार म्हणाले की, या बछड्यांचा मृत्यू थंडी आणि भुकेमुळे झाला. मात्र मृत्यूची अन्य काही कारणे असू शकतात का, याचा तपास चालू आहे. या बछड्यांच्या मातेचाही शोध सुरू असल्याचे वनमंत्र्यांनी सांगितले. वाघिणीची शिकार झाली का? अशी शंका सदस्यांनी उपस्थित केली. मात्र, वाघिणीची शिकार झाल्याच्या निष्कर्षापर्यंत अजून वनविभाग पोहचलेला नाही. वनविभागातर्फे शिकारीवर नियंत्रण करण्यासाठी पेंच, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पासाठी विशेष व्याघ्र संरक्षण दलाची निर्मिती करण्यात आली आहे. विशेष व्याघ्र संरक्षण दलामार्फत कोअर व बफर क्षेत्राच्या संवेदनशील भागात नियमित गस्त घातली जात आहे. महत्त्वाच्या ठिकाणी तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. व्याघ्र प्रकल्प क्षेत्रातील बिनतारी संदेश यंत्रणा २४ तास कार्यरत असून कॅमेरा ट्रॅप लावून वाघ, बिबट्यांवर लक्ष ठेवण्यात येत असल्याचे वनमंत्र्यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)