शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

गोवंश हत्या बंदीच्या कायद्याला स्थगिती नाही - मुंबई हायकोर्ट

By admin | Updated: April 29, 2015 12:32 IST

राज्य सरकारच्या बहुचर्चित गोवंश हत्याबंदीच्या निर्णयाला स्थगिती देण्यास मुंबई हायकोर्टाने बुधवारी नकार दिल्याने राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. २९ - राज्य सरकारच्या बहुचर्चित गोवंश हत्याबंदीच्या निर्णयाला स्थगिती देण्यास मुंबई हायकोर्टाने बुधवारी नकार दिल्याने राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र गोमांस बाळगणा-यांवर हायकोर्टाचा अंतिम निर्णय येईपर्यंत कोणतीही कारवाई करु नका असे आदेश हायकोर्टाने दिले आहे. 
१९ वर्षांपासून रखडलेल्या गोवंश हत्या बंदी कायद्यावर मार्चमध्ये राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी स्वाक्षरी केल्याने महाराष्ट्रात हा कायदा लागू झाला आहे. मात्र या निर्णयावरुन राज्य सरकारवर टीकेची झोड उठली असून लोकांनी काय खावे यावरही राज्य सरकार नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप अनेकांनी केला होता. या निर्णयाविरोधात मुंबई हायकोर्टात तीन वेगवेगळ्या याचिका दाखल झाल्या होत्या. यात कायद्यातील कलम ५ (ड) व ९ (अ) ला  आव्हान देण्यात आले होते. यानुसार परराज्यातून आलेल्या गोमांसचे सेवन व बाळगणे गु्न्हा ठरत असून या कलमांविरोधात याचिका दाखल झाल्या होत्या. या कलमांमुळे माणसाच्या मुलभूत हक्कावरच गदा येत असल्याचे याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी म्हटले होते.  बुधवारी हायकोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यावर गोवंश हत्याबंदीच्या कायद्याला स्थगिती देण्यास नकार दिला आहे.