शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

आरोपातील आकडय़ांएवढे बजेटही नाही!

By admin | Updated: September 6, 2014 02:08 IST

सन 1999पासून 2014र्पयतच्या 15 वर्षामधील राज्याचे अर्थसंकल्प पाहिल्यास ते एकत्रितपणो 5 लाख कोटी रुपयांचेदेखील होणार नाहीत.

- अजित पवार यांची टीका
पुणो : सन 1999पासून 2014र्पयतच्या 15 वर्षामधील राज्याचे अर्थसंकल्प पाहिल्यास ते एकत्रितपणो 5 लाख कोटी रुपयांचेदेखील होणार नाहीत. त्यामुळे राज्य सरकारने 12 लाख कोटींचा घोटाळा केला असे जे वक्तव्य आहे, ते एका जबाबदार पक्षाच्या अध्यक्षांना शोभत नाही, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर टीका केली. अमित शहा गुरुवारी मुंबईभेटीवर आले होते. षण्मुखानंद हॉलमध्ये त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाबाबत विचारले असता पवार यांनी उपरोक्त टीका केली. गेल्या वर्षीचे अंदाजपत्रक 5क् हजार कोटींचे होते, त्याआधीचे 45 हजार कोटींचे होते. दरवर्षी त्यात 1क् ते 12 टक्के वाढ होते. तरीही गेल्या 15 वर्षामधील सर्व अंदाजपत्रकांची रक्कम एकत्र केली तरी 5 लाख कोटींची होणार नाही. त्यामुळे अशी मांडणी करणो चुकीचे आहे, असे ते म्हणाले.