शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

भयमुक्त कारभारासाठी बदल हवा

By admin | Updated: July 4, 2016 02:05 IST

सध्याचे सरकार कागदपत्रांमध्ये त्रुटी काढून सामान्य नागरिकांना अन्नसुरक्षा आणि शिक्षण हक्कापासून वंचित ठेवण्याचे काम करीत आहे.

पिंपरी : सध्याचे सरकार कागदपत्रांमध्ये त्रुटी काढून सामान्य नागरिकांना अन्नसुरक्षा आणि शिक्षण हक्कापासून वंचित ठेवण्याचे काम करीत आहे. भय आणि भ्रष्टाचारमुक्त कारभारासाठी बदलांची गरज आहे, अशी टीका पिंपरी-चिंचवड काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी केली. शहर काँग्र्रेसच्या वतीने ‘काँग्रेस आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत रविवारी पिंपरी बौद्धनगर येथील बुद्धविहारात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार साठे यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी माजी महापौर कविचंद भाट होते. या वेळी माजी विरोधी पक्षनेते कैलास कदम, महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा ज्योती भारती, सेवा दलाचे शहराध्यक्ष संग्राम तावडे, प्रदेश महिला सरचिटणीस बिंदू तिवारी, आयोजक व शहर सरचिटणीस बाबा बनसोडे, हरेश बोधानी, हिरामण खवळे, सुरेश बनसोडे, दीपक जाधव, कल्पना बनसोडे, शिवानी भाट, बबलू तामचीकर, अल्पसंख्याक सेल उपाध्यक्ष रहीम सैयद, युवक काँग्रेसचे मयूर जैस्वाल, एनएसयूआयचे शहराध्यक्ष विशाल कसबे, अ‍ॅड. क्षितिज गायकवाड, वामन ऐनिले आदी उपस्थित होते. साठे यांनी महापालिकेत वाढत चाललेल्या भ्रष्टाचारावर कडक टीका केली. ‘भयमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त शहर विकासासाठी काँग्रेसच एकमेव पर्याय असल्याने काँग्रेसला साथ देण्याचे आवाहन त्यांनी केले. बाबा बनसोडे स्वागत केले. नितीन कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. कल्पना बनसोडे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)>विकासाच्या प्रवाहात काँग्रेसमुळे सर्व एकत्रसचिन साठे म्हणाले, ‘‘देशातील सर्वांत जुना पक्ष काँग्रेस असून, सर्वधर्मीयांना, दलित अल्पसंख्याकांना, शेतकरी, कामगारांना विकासाच्या प्रवाहात आणणारा देशव्यापी एकमेव पक्ष आहे. काँग्रेसच सर्वसमावेशक पक्ष असल्याने गरिबांचा विकास करण्याच्या उद्देशाने इडब्ल्यूएस आणि एसआरए, घरकुल आवास योजना यशस्वीपणे राबविल्या आहेत. तसेच अन्नसुरक्षा कायदा आणि शिक्षण हक्क कायदा काँग्रेसने आणल्यामुळेच गरीब विद्यार्थ्यांनादेखील चांगल्या शिक्षण संस्थेत प्राथमिक शिक्षणासाठी मोफत प्रवेश मिळत आहे. ’’