शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
3
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
4
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
5
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
6
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
7
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
8
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
9
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
10
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
11
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
12
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
13
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
14
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
15
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
16
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
17
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
18
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
19
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
20
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर

भयमुक्त कारभारासाठी बदल हवा

By admin | Updated: July 4, 2016 02:05 IST

सध्याचे सरकार कागदपत्रांमध्ये त्रुटी काढून सामान्य नागरिकांना अन्नसुरक्षा आणि शिक्षण हक्कापासून वंचित ठेवण्याचे काम करीत आहे.

पिंपरी : सध्याचे सरकार कागदपत्रांमध्ये त्रुटी काढून सामान्य नागरिकांना अन्नसुरक्षा आणि शिक्षण हक्कापासून वंचित ठेवण्याचे काम करीत आहे. भय आणि भ्रष्टाचारमुक्त कारभारासाठी बदलांची गरज आहे, अशी टीका पिंपरी-चिंचवड काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी केली. शहर काँग्र्रेसच्या वतीने ‘काँग्रेस आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत रविवारी पिंपरी बौद्धनगर येथील बुद्धविहारात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार साठे यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी माजी महापौर कविचंद भाट होते. या वेळी माजी विरोधी पक्षनेते कैलास कदम, महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा ज्योती भारती, सेवा दलाचे शहराध्यक्ष संग्राम तावडे, प्रदेश महिला सरचिटणीस बिंदू तिवारी, आयोजक व शहर सरचिटणीस बाबा बनसोडे, हरेश बोधानी, हिरामण खवळे, सुरेश बनसोडे, दीपक जाधव, कल्पना बनसोडे, शिवानी भाट, बबलू तामचीकर, अल्पसंख्याक सेल उपाध्यक्ष रहीम सैयद, युवक काँग्रेसचे मयूर जैस्वाल, एनएसयूआयचे शहराध्यक्ष विशाल कसबे, अ‍ॅड. क्षितिज गायकवाड, वामन ऐनिले आदी उपस्थित होते. साठे यांनी महापालिकेत वाढत चाललेल्या भ्रष्टाचारावर कडक टीका केली. ‘भयमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त शहर विकासासाठी काँग्रेसच एकमेव पर्याय असल्याने काँग्रेसला साथ देण्याचे आवाहन त्यांनी केले. बाबा बनसोडे स्वागत केले. नितीन कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. कल्पना बनसोडे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)>विकासाच्या प्रवाहात काँग्रेसमुळे सर्व एकत्रसचिन साठे म्हणाले, ‘‘देशातील सर्वांत जुना पक्ष काँग्रेस असून, सर्वधर्मीयांना, दलित अल्पसंख्याकांना, शेतकरी, कामगारांना विकासाच्या प्रवाहात आणणारा देशव्यापी एकमेव पक्ष आहे. काँग्रेसच सर्वसमावेशक पक्ष असल्याने गरिबांचा विकास करण्याच्या उद्देशाने इडब्ल्यूएस आणि एसआरए, घरकुल आवास योजना यशस्वीपणे राबविल्या आहेत. तसेच अन्नसुरक्षा कायदा आणि शिक्षण हक्क कायदा काँग्रेसने आणल्यामुळेच गरीब विद्यार्थ्यांनादेखील चांगल्या शिक्षण संस्थेत प्राथमिक शिक्षणासाठी मोफत प्रवेश मिळत आहे. ’’