शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

राष्ट्रीय कार्य तेथे राष्ट्रीय स्वयंसेवक

By admin | Updated: October 17, 2016 03:51 IST

स्वयंसेवक हा नेहमी तन, मन, धन अर्पण करून राष्ट्रीय कार्यात आपला सहभाग देतो, असे प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले.

रत्नागिरी : जेथे राष्ट्रीय कार्य असेल, तेथे राष्ट्रीय स्वयंसेवक उभा असेल आणि स्वयंसेवक हा नेहमी तन, मन, धन अर्पण करून राष्ट्रीय कार्यात आपला सहभाग देतो, असे प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले.नाणीज येथे नरेंद्र महाराज संस्थानतर्फे आयोजित महारक्तदान शिबिराचे भागवत यांनी उद्घाटन केले. हिंदुभाव सोडून दिला, तर काय होते, त्याला इतिहास आणि वर्तमान साक्षीदार आहे, असे सांगून भागवत म्हणाले, विविधतेतून एकता हे सूत्र भारताने आजवर पाळले आहे. भारतातील हा गुण अन्य देशात कोठेही दिसणार नाही. त्यामुळे सर्व देश आपल्याकडे आशेने पाहत आहेत. आपल्या देशात सत्ताधीशांच्या गोष्टी चालत नाहीत, इतर जगात त्या चालतात. आपल्या देशात सत्ताधीश, कोट्यधीश खूप होऊन गेले, अजूनही आहेत. मात्र, आमच्याकडे त्याच माणसांची सत्ता चालते, ज्यांनी पितृवचनासाठी सत्तेवर लाथ मारून १४ वर्षे वनवास भोगला. सत्य, करुणा, शुचिता व तपश्चर्या या चार पायांवर धर्म उभा राहतो. कलियुगात यातील एक पाय शिल्लक आहे आणि त्यावर धर्म उभा आहे. मात्र, ही स्थितीदेखील बदलेल, पण हा बदल व्हायला वेळ लागेल, असे भागवत म्हणाले. संकलित झालेल्या रक्तपिशव्यांचा पुण्यातील लष्कराच्या रुग्णालयाने स्वीकार केला. (प्रतिनिधी)