शहरं
Join us  
Trending Stories
1
७/११तील सर्व दोषी निर्दोष; असदुद्दीन ओवेसी म्हणतात, “गेली १७ वर्षे निष्पाप लोक जेलमध्ये...”
2
"आम्हाला तोंड उघडायला लावू नका..."; सुप्रीम कोर्ट ईडीवर संतापले; काय आहे प्रकरण?
3
"पाती माझ्यासोत जबरदस्ती..."; इंग्लंडचे माजी खासदार अँड्रयू ग्रिफिथ्स यांच्यावर, माजी खासदार पत्नीचा गंभीर आरोप
4
झोपेत असताना तो तिच्यावर लैंगिक अत्याचार करायचा, नंतर लाथा मारायचा; माजी महिला खासदाराने केले गंभीर आरोप
5
हवाई दलाचे विमान महाविद्यालयावर कोसळले; अनेकांच्या मृत्यूचा संशय, बांग्लादेशातील घटना
6
Solapur Crime: घरकुलाचा वाद आणि १० वर्षाच्या कार्तिकची हत्या; आरोपी निघाला जवळचा नातेवाईक, सीसीटीव्हीमुळे गूढ उलगडले
7
"विश्वासघात वेदनादायक होता पण..." नवऱ्याच्या व्हायरल व्हिडीओवर अँडी बायरनच्या पत्नीची पहिली प्रतिक्रिया?
8
७ कोटी मुलांसाठी गुड न्यूज; आता शाळेतच होणार आधारशी निगडीत 'हे' काम, UIDAI ची विशेष सुविधा
9
गोरी दिसण्यासाठी काय नाही केलं, शेवटी देवाकडे नवस केला अन् मग...; 'झांसी की रानी' फेम अभिनेत्रीचा स्ट्रगल
10
कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही...! ओबामांना एफबीआय एजंटनी पाडले, अटक केली? डोनाल्ड ट्रम्पकडून 'फेक' व्हिडिओ शेअर
11
इस्रायल थांबला, पण आता तुर्की सुरू झाला... सिरियामध्ये हाहा:कार, दमास्कसनंतर अलेप्पो 'लक्ष्य'
12
सत्तेची मस्ती, नेत्यांची फ्री स्टाईल कुस्ती! महायुतीतील तिन्ही पक्षांनी जनतेला दाखवला 'लाथा-बुक्क्यांचा सिनेमा'
13
"कृषिमंत्री कोकाटेंचा खुलासा अयोग्यच, एक-दोन वेळा दादांनीही...!"; सुनील तटकरे स्पष्टच बोलले
14
ज्यूस प्यायला नाही म्हणून सांबारमध्ये विष; २ मुलांच्या आईला बॉयफ्रेंडने दिली भयंकर आयडिया अन्...
15
"अजून मारा पण कृषिमंत्र्यांचा राजीनामा घ्या"; मारहाणीनंतर विजयकुमार घाडगे संतप्त; म्हणाले, 'तटकरेंना एक शब्द वाकडा बोललो असेल तर...'
16
IND vs ENG : टीम इंडियातील हा स्टार खेळाडू मालिकेतून 'आउट'; चौथ्या कसोटी आधी आली संघ बदलण्याची वेळ
17
मुंबई विमानतळावर मोठा अपघात टळला! विमान धावपट्टीवरून घसरले, तिन्ही टायर फुटल्याने खळबळ
18
“माझा हक्क आहे, पण विरोधी पक्षनेता असूनही संसेदत बोलू दिले जात नाही”; राहुल गांधींचा आरोप
19
७/११तील सर्व दोषी निर्दोष, भाजपाकडून पहिली प्रतिक्रिया; नेते म्हणाले, “CM फडणवीसांना...”
20
"स्मिता तळवलकर नाराज झाल्या आणि मी...", 'लक्ष्मी निवास' फेम तुषार दळवींनी सांगितला 'तो' किस्सा

राज्यात वाढले 21 लाख मतदार

By admin | Updated: August 9, 2014 02:31 IST

लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात घेतलेल्या विशेष मतदारनोंदणी मोहिमेत दररोज सरासरी 39 हजार 468 मतदार वाढले. त्यानुसार 53 दिवसांत 2क् लाख 91 हजार 826 नवीन मतदारांची भर पडली.

यदु जोशी ल्ल मुंबई

लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात घेतलेल्या विशेष मतदारनोंदणी मोहिमेत दररोज सरासरी 39 हजार 468 मतदार वाढले. त्यानुसार 53 दिवसांत 2क् लाख 91 हजार 826 नवीन मतदारांची भर पडली. 
लोकसभा निवडणुकीत राज्यात 8 कोटी 5 लाख इतके मतदार होते. 16 मे रोजी निवडणुकीचा निकाल लागला. त्यानंतर निवडणूक आयोगाने 9 जूनपासून मतदार नोंदणीची विशेष मोहीम हाती घेतली. तेव्हापासून 31 जुलैर्पयतच्या 53 दिवसांनंतर राज्यातील मतदारांची संख्या वाढून 8 कोटी 25 लाख 91 हजार 826 इतकी झाली, अशी माहिती निवडणूक आयोगाच्या सूत्रंनी दिली. 
लोकसभा निवडणुकीत उत्साहपूर्ण मतदान झाले होते. या महत्त्वाच्या निवडणुकीत आपण मतदार नव्हतो ही खंत असल्याने आणि आता निदान विधानसभा निवडणुकीत तरी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी नोंदणी करीत असल्याची भावना अनेक मतदारांनी बोलून दाखविल्याचा अनुभव नोंदणी अधिकारी सांगत आहेत. तसेच पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार असलेल्या नवमतदारांमध्येही नोंदणीचा उत्साह दिसून आला. मतदार नोंदणी ही विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसार्पयत सुरू राहणार आहे. आताच जवळपास 21 लाख मतदार वाढले असल्याचे लक्षात घेता ऑक्टोबरच्या मध्यार्पयत एकूण किमान 35 लाख मतदार वाढतील, असा अंदाज आहे. सध्याच्या 8 कोटी 25 लाख 91 हजार 826 या मतदारसंख्येवर वयोगटानुसार नजर टाकली तर 18 ते 29 या वयोगटातील तब्बल 3 कोटी 13लाख 8 हजार 514 मतदार आहेत. 35 टक्क्यांहून अधिक मतदार या वयोगटातील आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या निकालात या वयोगटाची भूमिका महत्त्वाची असेल. म्हणूनच त्यांना आकर्षित करण्यासाठी विविध राजकीय पक्षांनी रणनीती आखली आहे. 
 
राज्यात 31 जुलैर्पयतची नोंद
वयोगटमतदारसंख्या
18 ते 19 वर्षे 14922243
2क्-2916386271
3क्-392122क्485
4क्-491766क्क्9क्
5क्-59119546क्4
6क्-69 7763479
7क्-7943755क्6
8क् हून अधिक2139148
एकूण82591826