शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात वाढले 21 लाख मतदार

By admin | Updated: August 9, 2014 02:31 IST

लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात घेतलेल्या विशेष मतदारनोंदणी मोहिमेत दररोज सरासरी 39 हजार 468 मतदार वाढले. त्यानुसार 53 दिवसांत 2क् लाख 91 हजार 826 नवीन मतदारांची भर पडली.

यदु जोशी ल्ल मुंबई

लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात घेतलेल्या विशेष मतदारनोंदणी मोहिमेत दररोज सरासरी 39 हजार 468 मतदार वाढले. त्यानुसार 53 दिवसांत 2क् लाख 91 हजार 826 नवीन मतदारांची भर पडली. 
लोकसभा निवडणुकीत राज्यात 8 कोटी 5 लाख इतके मतदार होते. 16 मे रोजी निवडणुकीचा निकाल लागला. त्यानंतर निवडणूक आयोगाने 9 जूनपासून मतदार नोंदणीची विशेष मोहीम हाती घेतली. तेव्हापासून 31 जुलैर्पयतच्या 53 दिवसांनंतर राज्यातील मतदारांची संख्या वाढून 8 कोटी 25 लाख 91 हजार 826 इतकी झाली, अशी माहिती निवडणूक आयोगाच्या सूत्रंनी दिली. 
लोकसभा निवडणुकीत उत्साहपूर्ण मतदान झाले होते. या महत्त्वाच्या निवडणुकीत आपण मतदार नव्हतो ही खंत असल्याने आणि आता निदान विधानसभा निवडणुकीत तरी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी नोंदणी करीत असल्याची भावना अनेक मतदारांनी बोलून दाखविल्याचा अनुभव नोंदणी अधिकारी सांगत आहेत. तसेच पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार असलेल्या नवमतदारांमध्येही नोंदणीचा उत्साह दिसून आला. मतदार नोंदणी ही विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसार्पयत सुरू राहणार आहे. आताच जवळपास 21 लाख मतदार वाढले असल्याचे लक्षात घेता ऑक्टोबरच्या मध्यार्पयत एकूण किमान 35 लाख मतदार वाढतील, असा अंदाज आहे. सध्याच्या 8 कोटी 25 लाख 91 हजार 826 या मतदारसंख्येवर वयोगटानुसार नजर टाकली तर 18 ते 29 या वयोगटातील तब्बल 3 कोटी 13लाख 8 हजार 514 मतदार आहेत. 35 टक्क्यांहून अधिक मतदार या वयोगटातील आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या निकालात या वयोगटाची भूमिका महत्त्वाची असेल. म्हणूनच त्यांना आकर्षित करण्यासाठी विविध राजकीय पक्षांनी रणनीती आखली आहे. 
 
राज्यात 31 जुलैर्पयतची नोंद
वयोगटमतदारसंख्या
18 ते 19 वर्षे 14922243
2क्-2916386271
3क्-392122क्485
4क्-491766क्क्9क्
5क्-59119546क्4
6क्-69 7763479
7क्-7943755क्6
8क् हून अधिक2139148
एकूण82591826