शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
3
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
4
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
5
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
6
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
7
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
8
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
9
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
10
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
11
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
12
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
13
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
14
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
15
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
16
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
17
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
18
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
19
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
20
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 

‘...तर मग सरकार स्वत:वर गुन्हे दाखल करून घेणार का?’

By admin | Updated: January 6, 2015 02:10 IST

शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना जबाबदार धरून सरकारवर ३०२ चे गुन्हे दाखल केले पाहिजेत, असा आग्रह धरणारे देवेंद्र फडणवीस हे आज राज्याचे मुख्यमंत्री आहेत.

औरंगाबाद : शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना जबाबदार धरून सरकारवर ३०२ चे गुन्हे दाखल केले पाहिजेत, असा आग्रह धरणारे देवेंद्र फडणवीस हे आज राज्याचे मुख्यमंत्री आहेत. रोज शेतकरी आत्महत्या करीत आहेत. मग सरकार स्वत:वर ३०२ चे गुन्हे दाखल करणार का, असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सोमवारी येथे केला. माणिकराव ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी मराठवाडा दुष्काळी बैठकीत व नंतर पत्रकारांशी बोलताना राज्य सरकारवर टीका केली. राज्य सरकार गोंधळले आहे. शेतकऱ्यांप्रती सरकार संवेदनशून्य आहे, असा घणाघाती आरोपही या दोघांनी केला. येथील तापडिया नाट्यमंदिरात मराठवाडा दुष्काळी बैठक झाली. येत्या २०-२१ जानेवारीपर्यंत जर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक पॅकेज व शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला नाही, तर काँग्रेस आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा ठाकरे यांनी दिला. (प्रतिनिधी)