शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

मग कशाला मागताय बेळगाव ? सोलापूरच्या खासदार शरद बनसोडे यांची मुक्ताफळे

By admin | Updated: July 8, 2017 21:15 IST

.

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ८ : इकडे महाराष्ट्रातल्या उमदीसारख्या गावामध्ये एकही माणूस मराठीत बोलत नाही़ मग, तुम्हाला कशाला पाहिजे बेळगाव़़़़अशी मुक्ताफळे भाजपाचे खासदार शरद बनसोडे यांनी सोलापुरात उधळली़ त्याचबरोबर त्यांनी सीमाप्रश्नी आक्रमक राहिलेल्या मित्रपक्ष शिवसेनेलाही डिवचले़ सोलापुरात आज संपन्न झालेल्या कन्नड साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरुन बोलताना खा़ शरद बनसोडे यांनी वरील वादग्रस्त विधान केले़ ते म्हणाले, मुंबईचे आमचे काही मित्र बेळगाव मागतात़ आमच्या सांगलीजवळ जत तालुक्यात २५ हजार लोकवस्तीचे उमदी हे गाव आहे़ या गावात एकही माणूस मराठीत बोलत नाही, मग आम्हाला कशाला हवाय बेळगाव, असा सवालही त्यांनी केला़ आमच्या मित्राला विचारले कधी गेला होतास का उमदीला? तर तो म्हणाला, कधीच नाही़ हे असं आहे़ अशा शब्दात खा़ बनसोडे यांनी सीमाप्रश्नी आपली भूमिका मांडली़ यावेळी उपस्थित अनेकांच्या भूवया उंचावल्या़ विशेष म्हणजे कर्नाटकचे जलसंपदा मंत्री एम़बी़पाटील, आ़ बी़आऱपाटील यांच्यासह अनेक मान्यवर व्यासपीठावर होते़ खा़ बनसोडे यांनी कानडीत के लेल्या जोशपूर्ण भाषणात सीमाप्रश्न छेडला आणि शिवसेनेचे नाव न घेता बेळगावप्रश्नी सेनेला डिवचले़ त्यांच्या या भूमिकेनंतर उपस्थितांमध्ये चलबिचल सुरु झाली़ आ़ बी़ आऱ पाटील यांनी बेळगाव प्रश्नी बोलताना आपण आता फार पुढे गेलोय़ तो विषय कधीच मागे पडला आहे़ असे सांगत सीमाप्रश्नावर पडदा पडल्याचे सूचित केले़