शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
2
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
3
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?
4
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
5
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
6
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
7
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
8
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
9
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
10
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
11
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
12
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
13
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
14
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या सुटकेसाठी उच्च न्यायालयाला का लागले तब्बल १० वर्षे?
15
ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?
16
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
17
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
18
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
19
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
20
सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!

...तर एक्स्प्रेस-वे बंद पाडणार

By admin | Updated: June 6, 2016 03:04 IST

एक्स्प्रेस-वेवरील अपघात रोखण्यासाठी अभिनेते शरद पोंक्षे यांनी मुख्यमंत्र्यांना १० हजार पत्रे पाठविण्याची मोहीम हाती घेतली आहे.

मुंबई : एक्स्प्रेस-वेवरील अपघात रोखण्यासाठी अभिनेते शरद पोंक्षे यांनी मुख्यमंत्र्यांना १० हजार पत्रे पाठविण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यानंतरही प्रशासनाला जाग आली नाही, तर सर्व चित्रपटसृष्टी आणि नाट्यसृष्टीतील कलाकारांसोबत एक्स्प्रेस-वे बंद पाडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.एक्स्प्रेस-वेवर होणारे अपघात आणि त्यात बळी पडणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ होत आहे. मात्र प्रशासनाकडून ठोस पावले उचलली जात नाहीत. याबाबत मुख्यमंत्र्यांना १० हजार पत्रे पाठविण्याची मोहीम आम्ही सुरू केली आहे. १५ जूननंतर मुख्यमंत्र्यांना ही पत्रे सादर करणार आहोत. त्यानंतर मुख्यमंत्र्यांना उपाययोजना राबवण्यासाठी एक ते दीड महिना दिला जाईल. त्यानंतरही उपाययोजना करण्यात आली नाही, तर एक्स्प्रेस-वे बंद पाडला जाईल, असे ते म्हणाले.