शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
3
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
4
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
5
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
6
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
7
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
8
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
9
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
10
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
11
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
12
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
13
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
14
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
15
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
16
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
17
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
18
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
19
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
20
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला

ठाणे-पालघरमध्ये पाण्याने तळ गाठला

By admin | Updated: April 20, 2015 02:31 IST

ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील भूजल पातळी कमालीची खालावली आहे. या दोन्ही जिल्ह्यांमधील १४ तालुक्यांमधील पाण्याने तळ गाठल्याची माहिती

ठाणे : ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील भूजल पातळी कमालीची खालावली आहे. या दोन्ही जिल्ह्यांमधील १४ तालुक्यांमधील पाण्याने तळ गाठल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या भूजल सर्वेक्षण खात्याने सादर केलेल्या अहवालामध्ये नमूद केली आहे. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी, कल्याण, मुरबाड, शहापूर, ठाणे आणि अंबरनाथ या तालुक्यांमधील ३८ विहिरींची नुकतीच पाहणी केली. भिवंडीतील ८ विहिरींची पाहणी केली असता या ठिकाणी ४.२१ मीटरवर पाणी गेल्याचे आढळले. मागील वर्षांच्या तुलनेत ही पाणीपातळी ०.१२ मीटरने घसरली आहे. कल्याणातील पाणीपातळी १.१० मीटर असून ती १.२२ ने घसरली आहे. मुरबाडमधील पाणीपातळी ४.५६ असून ती केवळ ०.४ ने खाली आली आहे. शहापुरात पाण्याची पातळी ३.१० असून ती ०.३ ने घसरली आहे. ठाण्याची पाणीपातळी २.५७ असून ती ०.१८ ने घसरली आहे. तर अंबरनाथमधील पाण्याची पातळी ३.५३ मीटर असून ती ०.०९ ने घसरल्याचे समोर आले आहे. डहाणूची पाणीपातळी ०.३६ ने, जव्हारची ०.१४, मोखाडा ०.०३, पालघर ०.२६, तलासरी ०.०९, वाडा ०.२३ आणि विक्रमगडची पातळी ०.११ ने घसरली.(प्रतिनिधी)