शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरद पवार उलगडलेलं, पण न उमजलेलं कोडं, तर अजित पवार...'; CM फडणवीसांचे 'रॅपिड फायर' उत्तरे, शिंदे-ठाकरेंबद्दल काय म्हणाले? 
2
पुराचा धसका! चिखलातील स्वप्नांचा शोध..; पिकेच नाही तर मातीही वाहून गेल्याने भविष्य संकटात
3
भारतीय औषध उद्योगाला ‘ट्रम्प’ झटका! १०.५ अब्ज डॉलरची निर्यात धोक्यात, अमेरिकेलाही बसणार झळ
4
Maharashtra Rain Alert: पुन्हा अतिवृष्टीचे संकट? आज, उद्या 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ, IMD सतर्कतेचा इशारा
5
Happy Birthday Google! २७ वा वाढदिवस साजरा करतोय गुगल! तुम्हाला Google चा फुल फॉर्म माहितीये का आणि कसं पडलं हे नाव?
6
२५ जण, ६ वाहनं... १ मिनिटात ९ कोटींवर डल्ला; दागिन्यांच्या दुकानात फिल्मी स्टाईल दरोडा
7
'शार्क टँक' फेम अश्नीर ग्रोव्हरला 'बिग बॉस १९'कडून ईमेल, वाइल्ड कार्ड एन्ट्रीची ऑफर; म्हणाला- "आधी सलमान खानला..."
8
TATA च्या बहुप्रतिक्षित आयपीओची तारीख अखेर ठरली, 'या' दिवशी मिळणार गुंतवणूकीची संधी, चेक करा डिटेल्स
9
"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
10
काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
11
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केली तर २४ महिन्यांनंतर किती रुपये मिळतील? पटापट पाहा कॅलक्युलेशन
12
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, प्रस्ताव मिळताच मदतनिधी देणार; PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
13
चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
14
राज्यातील ८९ फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द; तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय
15
आजचे राशीभविष्य, २७ सप्टेंबर २०२५: जमीन, घर अथवा वाहन खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल नाही
16
ठाण्यात भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष; एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेत बैठकीला गणेश नाईकांचा ‘बहिष्कार’
17
आधी नगरपालिका की जिल्हा परिषद?;निवडणूक आयोगाची दोन्हींसाठी तयारी सुरू
18
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक
19
१६५ तोळे सोने, दोन किलो चांदी अन् ११ लाख राेख देऊनही छळ; मायानगरी मुंबईत विवाहितेचा गर्भपात
20
मढ बेट बनावट नकाशा प्रकरणाची गहाळ फाइल शोधा, अन्यथा गुन्हा दाखल करा; हायकोर्टाचे निर्देश

ठाण्याचा पारा ३९ अंश

By admin | Updated: May 17, 2016 04:08 IST

एकीकडे पावसाने पाठ फिरविल्याने राज्यासह ठाणे जिल्ह्याला तीव्र पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत.

ठाणे : एकीकडे पावसाने पाठ फिरविल्याने राज्यासह ठाणे जिल्ह्याला तीव्र पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. त्यात दुसरीकडे सुर्यानेदेखील त्यात भर घातल्याचे दिसत आहे. यंदाच्या वर्षी तो आग ओकत असून ठाणे शहरात मार्चपासून आतपर्यंत चार वेळा तापमानाने ४० अंशाहून अधिकची पातळी गाठली असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये २३ मार्च हा या वर्षाचा सर्वाधिक उष्ण दिवस नोंदवला गेला आहे. विशेष म्हणजे मार्च आणि एप्रिल महिन्यात तब्बल दोन दिवस तापमान ४० अंशापर्यंत पोहचले होते. मात्र, त्याचवेळी मे महिन्यात राज्यात उष्णतेचा पारा चढला असतांना ठाण्यातही ३९ अंशांवर गेले आहे. त्यातही मागील अडिच महिन्यात तब्बल ४९ दिवस ३५ अंशाहून अधिक तापमानाची नोंद झाली आहे. राज्यात यंदा उष्म्याचा त्रास मोठ्या प्रमाणात वाढला आहे. नागपूर, बुलढाणा आदी ठिकाणी तापमान अगदी ४५ अंशाच्या पार झाले आहे. त्याचवेळी ठाण्यातही उष्णता प्रचंड वाढली आहे. नागरिक सकाळी अकरानंतर घराबाहेर पडत नाहीत, तोच सूर्य आग ओकत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.