शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा विश्वासू मित्र देश रशिया करणार पाकिस्तानची मदत?; JF 17 लढाऊ विमानाला पुरवणार इंजिन
2
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
3
या राज्यात ५० किमी वेगाने वारे वाहतील, मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा
4
देशातील राष्ट्रीय चलनातून चार शून्य हटवले जाणार; इराणचा ऐतिहासिक निर्णय, काय होणार बदल?
5
त्यानं स्वतःच कापला प्रायव्हेट पार्ट अन् रचला हल्ल्याचा बनाव! पोलिसांना गोंधळात टाकणारा प्रकरणाचा 'असा' झाला खुलासा
6
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
7
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
8
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
9
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
10
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
11
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
12
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
13
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
14
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
15
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
16
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
17
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
18
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
19
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
20
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत

ठाणे-डोंबिवली पुन्हा १४ मिनिटांत

By admin | Updated: May 30, 2016 02:17 IST

ठाणे ते डोंबिवली हे अंतर जलद लोकलने कापण्यासाठी सध्या ३० मिनिटे लागत आहेत.

मुंबई : ठाणे ते डोंबिवली हे अंतर जलद लोकलने कापण्यासाठी सध्या ३० मिनिटे लागत आहेत. मात्र पुन्हा हे अंतर १४ मिनिटांतच कापता येणार आहे. परंतु, यासाठी प्रवाशांना एक आठवडा प्रतीक्षा करावी लागणार आहे. पारसिक बोगद्यातील रूळांखालील खडी बदलण्याचे काम एका आठवड्यात पूर्ण होणार आहे. तसेच पारसिक बोगद्यात असलेली ताशी ३० किमीची वेगमर्यादाही शिथिल करण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेने सांगितले आहे.डीसी-एसी परिवर्तन झाल्यापासून पारसिक बोगद्याजवळ ताशी ३० किमीची वेगमर्यादा लावण्यात आली आहे. त्यातच पावसाळा तोंडावर आल्याने पारसिक बोगद्यात रूळांखालील खडी बदलण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. जलद लोकलच्या ‘धिम्या’ गतीमुळे प्रवासी हैराण झाले आहेत. पारसिक बोगद्यात सातत्याने पाणी झिरपत असल्याने रूळाखालील खडी ठिसूळ झाली आहे. खडी रुळांना आधार देण्याचे काम करते. त्यामुळे लांब पल्ल्यांच्या गाड्यांना हादरे बसू नयेत, यासाठी मध्य रेल्वेने खडी बदलण्याचे काम हाती घेतले आहे. हे काम अंतिम टप्प्यात आले असून एका आठवड्यात काम पूर्ण होईल व पुन्हा ठाणे ते डोंबिवली हे अंतर १४ ते १५ मिनिटांत कापणे शक्य होईल, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.