शहरं
Join us  
Trending Stories
1
"अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
3
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
4
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
5
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
6
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
7
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
8
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
9
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
10
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
11
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
12
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
13
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
14
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
15
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
16
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
18
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
19
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
20
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?

ठाण्यातील बार आणखी २० दिवस राहणार बंद

By admin | Updated: April 3, 2017 04:20 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महामार्गालगतच्या बारना सील ठोकण्याचे काम सुरू झाल्याने त्याविरोधात ठाण्यातील बारनी दारूविक्री बंद केली.

ठाणे : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महामार्गालगतच्या बारना सील ठोकण्याचे काम सुरू झाल्याने त्याविरोधात ठाण्यातील बारनी दारूविक्री बंद केली. काही बारही बंद ठेवले आहेत. ते आम्ही अजून २० दिवस बंद ठेवू शकतो, असे हॉटेल आणि बार ओनर असोसिएशनने स्पष्ट केले आहे.यातून मार्ग काढण्यासाठी असोसिएशन लोकप्रतिनिधींपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांना भेटणार आहे. मध्य प्रदेश आणि राज्यस्थान सरकारने ज्या पद्धतीने अनेक राज्य महामार्गांचा दर्जा काढून घेतला, तसा मार्ग महाराष्ट्र सरकारनेही काढावा आणि हॉटेल व्यवसाय वाचवण्याची मागणी करणार असल्याचे असोसिएशन उपाध्यक्ष कुशल भंडारी यांनी ‘लोकमत’ला सांगितले. यामुळे अवैध दारू विक्रीची शक्यता नाकारता येत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.सरकारने दिलेल्या परवान्याप्रमाणे ही हॉटेल सुरु होती. कर्ज काढून अनेकांनी हॉटेल सुरू केली. बहुतांश हॉटेल दारूविक्रीवर अवलंबून आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्बंधांमुळे ग्राहकांची संख्याही कमी होणार आहे. याचा परिणाम आमच्यावर होईल. हॉटेलसाठी भाजी पुरवणाऱ्यांवर होईल. हॉटेलमध्ये काम करणाऱ्यांचे पगार, लाईट बिल, कर कसे भरणार असेही प्रश्न असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे वेळीच यावर तोडगा काढला नाही, तर या व्यवसायाशी जोडलेले सर्वजण देशोधडीला लागतील, अशी भीती त्यांनी वर्तवली. बंदीची झळ जास्तीत जास्त आणखी १० ते २० दिवस सहन करण्याची क्षमता या व्यावसायिकांची आहे. त्यामुळे हा व्यवसाय वाचविण्याची जबाबदारी शासनाची आहे. यासाठी लवकरच ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)