शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
3
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
4
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
5
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
6
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
7
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
8
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
9
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
10
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
11
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
12
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
13
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
14
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
15
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
16
"मला घाबरवलं..."; पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सल्लागाराच्या घरी बॉम्बस्फोट
17
मराठी अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल चकित! एका वर्षात घटवलं 'इतकं' वजन; म्हणाली...
18
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
19
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार
20
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं

राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेची 3क् जुलैर्पयत मुदत

By admin | Updated: July 1, 2014 01:49 IST

कृषी पीक विमा योजनेत 31 जुलै 2क्14 र्पयत शेतक:यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन राज्याचे कृषी व पणनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे .

बाभळेश्वर : खरीप हंगाम 2क्14 साठी लागू करण्यात आलेल्या राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेत 31 जुलै 2क्14 र्पयत शेतक:यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन राज्याचे कृषी व पणनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे .
राष्ट्रीय कृषी विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2क्14 मध्ये पीक विमा कार्यक्रमाअंतर्गत केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून राष्ट्रीय कृषी पीक विमा योजना शेतक:यांसाठी लागू करण्यात आली होती. या योजनेत सहभागी होण्यासाठी 31 जुलैर्पयत विमा रक्कम भरण्यासाठी शेतक:यांना मुदत देण्यात आली आहे. ज्या शेतक:यांना हवामानावर आधारित पीक विमा योजनेत सहभागी होता आले नाही, अशा सर्व शेतक:यांना आता राष्ट्रीय पीक विमा योजनेत 31 जुलैर्पयत सहभागी होता येणार असल्याचे स्पष्ट केले. यापूर्वी या योजनेचा लाभ राज्यातील शेतक:यांना नैसर्गिक प्रसंगी मोठय़ा प्रमाणात मिळाला. खरीप हंगामात हवामानाच्या विविध घटकांचा मोठा परिणाम उत्पादनावर होतो. यामुळे शेतक:यांचे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे तृणधान्य, गळीत धान्य व नगदी पिकाच्या उत्पादनावर होणारा परिणाम वाचविण्यासाठी आणि शेतक:यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी राष्ट्रीय पीक विमा योजनेचा आधार घेता येईल, असे ते म्हणाले. (वार्ताहर)