शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
3
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
4
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
5
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
6
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
7
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
8
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
9
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
10
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
11
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
12
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
13
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
14
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
15
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
16
बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुला-मुलीला शारीरिक संबंधास पाडले भाग; MMS बनवून पैसे उकळले
17
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
18
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
19
गुडन्यूज! 'लाफ्टर क्वीन' भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, 'गोला'नंतर आता मुलगा की मुलगी?
20
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेची 3क् जुलैर्पयत मुदत

By admin | Updated: July 1, 2014 01:49 IST

कृषी पीक विमा योजनेत 31 जुलै 2क्14 र्पयत शेतक:यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन राज्याचे कृषी व पणनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे .

बाभळेश्वर : खरीप हंगाम 2क्14 साठी लागू करण्यात आलेल्या राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेत 31 जुलै 2क्14 र्पयत शेतक:यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन राज्याचे कृषी व पणनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे .
राष्ट्रीय कृषी विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2क्14 मध्ये पीक विमा कार्यक्रमाअंतर्गत केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून राष्ट्रीय कृषी पीक विमा योजना शेतक:यांसाठी लागू करण्यात आली होती. या योजनेत सहभागी होण्यासाठी 31 जुलैर्पयत विमा रक्कम भरण्यासाठी शेतक:यांना मुदत देण्यात आली आहे. ज्या शेतक:यांना हवामानावर आधारित पीक विमा योजनेत सहभागी होता आले नाही, अशा सर्व शेतक:यांना आता राष्ट्रीय पीक विमा योजनेत 31 जुलैर्पयत सहभागी होता येणार असल्याचे स्पष्ट केले. यापूर्वी या योजनेचा लाभ राज्यातील शेतक:यांना नैसर्गिक प्रसंगी मोठय़ा प्रमाणात मिळाला. खरीप हंगामात हवामानाच्या विविध घटकांचा मोठा परिणाम उत्पादनावर होतो. यामुळे शेतक:यांचे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे तृणधान्य, गळीत धान्य व नगदी पिकाच्या उत्पादनावर होणारा परिणाम वाचविण्यासाठी आणि शेतक:यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी राष्ट्रीय पीक विमा योजनेचा आधार घेता येईल, असे ते म्हणाले. (वार्ताहर)