शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
4
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
5
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
6
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
7
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
8
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
9
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
10
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
11
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
12
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
13
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
14
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
15
Operation Sindoor Live Updates: देशाच्या विविध भागांत मॉकड्रिल आणि ब्लॅकआऊट
16
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
17
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
18
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
19
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!
20
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?

आजपासून दहावीची फेरपरीक्षा

By admin | Updated: July 21, 2015 01:04 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची दहावीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा आजपासून सुरू होणार आहे. मुंबई विभागातून

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची दहावीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा आजपासून सुरू होणार आहे. मुंबई विभागातून ३२ हजार ३२५ तर राज्यातील तब्बल १ लाख ३८ हजार ७९२ विद्यार्थी या परीक्षेला बसले आहेत. दहावीच्या नापास विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये, म्हणून शालेय शिक्षण विभागाने प्रथमच जुलै महिन्यात परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. आॅक्टोबरऐवजी जुलैमध्ये परीक्षा घेतल्यास विद्यार्थ्यांना चालू शैक्षणिक वर्षातच अकरावीला प्रवेश घेता येईल, असा शिक्षण विभागाचा प्रयत्न आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीमुळे मार्चमध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची दुसरी संधी मिळाली आहे.राज्यभरातील विविध केंद्रांवर २१ जुलै ते ५ आॅगस्टदरम्यान लेखी परीक्षा होणार आहे.फेरपरीक्षेचे वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहे. आॅगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात फेरपरीक्षेचा निकाल अपेक्षित आहे. यातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वर्षाला सप्टेंबरपासून सुरूवात करण्याचे आव्हान शिक्षण विभागासमोर आहे.