शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
2
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
3
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
4
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे
5
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
6
Priya Saroj Rinku Singh: रिंकूने अंगठी घालताच प्रिया सरोज यांना अश्रू अनावर; बघा साखरपुड्यातील व्हिडीओ
7
राजा रघुवंशीची हत्या, सोनम अजूनही बेपत्ता; मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?
8
LIC ने महिलांसाठी आणली खास योजना, दरमहा मिळतील ७००० रुपये; जाणून घ्या माहिती...
9
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
10
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
11
चाकू लागला तरी रिक्षाची चावी काढून पळाला अन्... परीक्षेसाठी आलेल्या तरुणाची पैशाच्या वादातून हत्या
12
सावधान! कोरोना हातपाय पसरतोय, देशभरात ६०००हून अधिक रुग्ण; २४ तासांत 'इतक्या' लोकांचा मृत्यू
13
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
14
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
15
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल
16
MS Dhoni च्या गॅरेजमध्ये 100 हून अधिक लक्झरी बाईक्स; किंमत ऐकून बसेल धक्का..!
17
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
18
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
19
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
20
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."

युवा शेतकऱ्याच्या आत्महत्येनंतर तणाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2017 02:51 IST

तालुक्यातील खामसवाडी येथील संदीप बळीराम शेळके (२२) या शेतकऱ्याने गुरूवारी मध्यरात्री गळफास घेवून आत्महत्या केली.

लोकमत न्यूज नेटवर्ककळंब (जि. उस्मानाबाद) : तालुक्यातील खामसवाडी येथील संदीप बळीराम शेळके (२२) या शेतकऱ्याने गुरूवारी मध्यरात्री गळफास घेवून आत्महत्या केली. शासकीय अधिकारी वेळेवर घटनास्थळी न आल्याने संतप्त झालेल्या शेतकरी-ग्रामस्थांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. त्यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.शुक्रवारी सकाळी शेतात गेलेल्या शेजाऱ्यांना लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत संदीप दिसला. शवविच्छेदन झाल्यानंतर प्रशासनाच्या निषेधार्थ मृतदेह ताब्यात घेण्यास ग्रामस्थ, शेतकऱ्यांनी विरोध केला़ पोलीस उपनिरीक्षक सुभाष माने यांनी ग्रामस्थांची समजूत काढल्यानंतर मृतदेह ताब्यात घेतला. सायंकाळी अंत्यसंस्कार झाले़