शहरं
Join us  
Trending Stories
1
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
2
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
5
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
6
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
7
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
8
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
9
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
10
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
11
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
12
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
13
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
14
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
17
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
18
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
19
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
20
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध

मंदिरांतील चोऱ्या वाढल्या

By admin | Updated: December 22, 2015 01:56 IST

गेल्या वर्षभरात राज्यातील मंदिरांतील चोऱ्यांच्या प्रमाणात मोठी वाढ झालेली आहे; तर दुसरीकडे गुन्ह्यांच्या उकलीचा आलेख ९ टक्क्यांनी घसरला आहे.

जमीर काझी,  मुंबईगेल्या वर्षभरात राज्यातील मंदिरांतील चोऱ्यांच्या प्रमाणात मोठी वाढ झालेली आहे; तर दुसरीकडे गुन्ह्यांच्या उकलीचा आलेख ९ टक्क्यांनी घसरला आहे. १ जानेवारी ते ३१ आॅक्टोबर या कालावधीत ४३३ चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्यातून तब्बल १ कोटी १९ लाख ९९ हजार ४१० रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. पैकी केवळ १०८ गुन्हे पोलिसांना उघडकीस आणता आले आहेत. २०१४मध्ये याच कालावधीत ४१५ गुन्हे घडले होते. त्यामध्ये १ कोटी ११ लाख ९७ हजार ९७ रुपयांचा ऐवज चोरीला गेला होता. यापैकी १४१ गुन्ह्यांचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले होते. गेल्या पाच वर्षांत राज्यातील लहान-मोठ्या तब्बल २ हजार २८७ मंदिरांमध्ये चोरट्यांनी डल्ला मारून ७ कोटींवर ऐवज लंपास केला आहे. पोलिसांना त्यापैकी जेमतेम २४ टक्के गुन्ह्यांचा शोध लावणे शक्य झाले आहे. या चोरट्यांकडून १ कोटी ३८ लाखांचा ऐवज वसूल करण्यात आला आहे.देणगीच्या स्वरूपातून मंदिरांमध्ये मोठी रक्कम जमा होत असल्याने चोरटे मंदिरांना ‘लक्ष्य’ करीत आहेत. मूर्ती, दानपेटी किंवा देवळातील किमती साहित्य पळवून नेण्याचा फंडा चोरट्यांनी आत्मसात केला आहे. बॅँका व बंगले तसेच फ्लॅट फोडण्यापेक्षा मंदिरे त्यांच्यासाठी ‘सॉफ्ट टार्गेट’ ठरत असल्याचे वरिष्ठ पोलिसांकडून सांगण्यात आले.