शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
2
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
3
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
4
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
5
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
6
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
7
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
8
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
9
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
10
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
11
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
12
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
13
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
14
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
15
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...
16
Elphinstone Bridge: प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
17
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
18
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
19
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
20
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी

तंत्रज्ञान वाईट नाही- काकोडकर

By admin | Updated: September 29, 2014 23:02 IST

काही वर्षांपुर्वी मानवाने उत्क्रांती घडवून आणली. इतर जीवसृष्टीच्या तुलनेत मानव उत्क्रांतीचा दर, गती जास्त आहे. जास्त बुद्धीमत्ता व प्रगल्भ शक्ती निसर्गाने मानवाला दिली आहे.

नायगांव : काही वर्षांपुर्वी मानवाने उत्क्रांती घडवून आणली. इतर जीवसृष्टीच्या तुलनेत मानव उत्क्रांतीचा दर, गती जास्त आहे. जास्त बुद्धीमत्ता व प्रगल्भ शक्ती निसर्गाने मानवाला दिली आहे.  विज्ञान व तंत्रज्ञान समजुन त्या आधारे आपल्यासाठी सुविधा निर्माण केल्या अस मत ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केले. ते नवरात्रीनिमित्त आयोजित नवदुर्गा मित्र मंडळ, चोबारे, वसई येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
डॉ. तात्याराव लहाने, माजी महापौर राजीव पाटील, निवृत्त न्यायाधिश विजय चिटणीस इ. मान्यवर उपस्थित होते. काकोडकर पुढे म्हणाले, आपल्या उत्क्रांतीचा प्रभाव वाढला आणि वाढत राहील. यावेळी येणारी वळणो फायदय़ाची की नुकसानीची हा प्रश्न निकालात निघतो. तंत्रज्ञानाचा गैरवापर केल्याचाही आरोप सुरू आहे न त्या पिढीला शिक्षण चांगली मूल्ये दिली तर तंत्रज्ञान वाईट नाही. अणुशक्ती बाबतही व  रेडीऐशनबाबतही लोकांचे गैरसमज आहेत. इतर देश पुढे जात असताना त्याच्याशी स्पर्धा न करता आपण मागासलेलेच रहायचे का? असा प्रश्न त्यांनी केला. आज ज्या रेडीएशनची भीती बाळगली जाते त्यामुळेच तर कर्करोग व अन्य वैद्यकीय उपचार सहज, सुलभ शक्य झाले आहेत.
तर डॉ. लहाने यांनी याच रेडीएशन बाबत शस्त्रक्रिया किती सुलभ झाल्याची माहिती दिली. पुर्वी यंत्रणा सक्षम नव्हती. वैज्ञानिक नसते तर हे शक्य झाले नसते. देशात अडचण लोक संख्येची आहे. आज सामुग्री कमी पडायला लागली आहे. याबाबत कधीच चर्चासत्र होत नाहीत. आजमितीस हा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. याबरोबर अन्य मान्यवरांची समायेचीत भाषणो झाली. यावेळी अनेक ग्रामस्थांनी विज्ञान व आरोग्याबाबत महत्वाची माहिती आत्मसात केली.
 (वार्ताहर)