शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: अमृतसरमध्ये वीज पुरवठा पूर्ववत; अद्यापही रेड अलर्ट कायम
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

अशैक्षणिक कामांबद्दल शिक्षक आक्रमक

By admin | Updated: November 17, 2015 01:29 IST

शिक्षकांकडील अशैक्षणिक कामे काढून घेण्याची मागणी करत, राज्यभरातील शिक्षक संघटना आक्रमक झाल्या आहेत. हिवाळी अधिवेशनात या संघटना आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.

- विवेक चांदूरकर,  वाशिमशिक्षकांकडील अशैक्षणिक कामे काढून घेण्याची मागणी करत, राज्यभरातील शिक्षक संघटना आक्रमक झाल्या आहेत. हिवाळी अधिवेशनात या संघटना आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. अशैक्षणिक कामांचाच बोजा जास्त झाल्याची शिक्षकांमधील खदखद अमरावती जिल्ह्यातील एका मुख्याध्यापकाच्या आत्महत्येनंतर बाहेर आली आहे. शिक्षकांवर लादण्यात येत असलेली कामे क्षमतेपेक्षा जास्त झाली आहेत. त्यामुळे शिक्षणाचा दर्जा खालावत असून, त्याचेही खापर शिक्षकांवरच फोडण्यात येत आहे. त्यामुळे शासनाने शिक्षण विभाग जिल्हा परिषदेकडे ठेवण्याऐवजी स्वतंत्र विभाग करावा, अशी मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे. यामध्ये सानेगुरुजी सेवा शिक्षक संघटना, डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक संघटनेसह विविध संघटनांचा समावेश आहे. मागण्या मान्य करण्याकरिता शिक्षणाधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले आहे.अशैक्षणिक कामांचा बोजाशालेय पोषण आहार विद्यार्थ्यांपर्यंत पुरविणे व त्यावर संपूर्ण नियंत्रण ठेवणेमतदार यादी पुनर्निरीक्षण किंवा त्या संबंधीची कामेराष्ट्रीय लोकसंख्या यादी अद्यावत करण्याचे कामगावात स्वच्छता अभियान राबविणेशासनाने राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय शैक्षणिक धोरण निश्चित करायला हवे. त्यात वेळोवेळी बदल न करता दीर्घकालीन शैक्षणिक धोरण ठरवायला हवे.- प्रभाकर झोड, राज्य संघटक, डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक संघटना