शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
2
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
3
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
6
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
7
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
8
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
9
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
10
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
11
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
12
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
13
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
14
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
15
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
16
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
17
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
18
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
19
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
20
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला

तटकरे पुन्हा राज्यात सक्रिय!

By admin | Updated: May 18, 2014 00:24 IST

राज्य मंत्रीमंडऴातील आपल्या मंत्री पदाच्या जबाबदारी सोबत अधिक सक्रीय होतील अशी त्याची कार्यपद्धती आणि कार्यकत्यांचा ठाम विश्वासआहे.

यगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदा पासून राज्य सरकार मध्ये विविध मंत्रीपदावर आणि आता जलसंपदा मंत्रीपदी प्रभावीपणो काम करणारे तटकरे आगामी काऴात राज्यात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी सक्रीय होणार यात शंका नाही. 1985 मध्ये विधानसभेला त्यांना पराभव पत्करावा लागला होता, तेव्हा त्यांनी जिल्ह्यातील काँग्रेसला नवसंजिवनी देण्याचे काम केले होते तर त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापनेच्या क्षणापासून पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे अत्यंत उजवे कार्यकर्ते म्हणून त्यांनी सातत्याने आपल्या नेतृत्व कौशल्याने पक्षाला सक्षम करण्यात मोठे योगदान दिले आहे. येत्या विधानसभा निवडणूकीच्या पाश्र्वभूमीवर आताही ते याच पद्धतीने राज्य मंत्रीमंडऴातील आपल्या मंत्री पदाच्या जबाबदारी सोबत अधिक सक्रीय होतील अशी त्याची कार्यपद्धती आणि कार्यकत्यांचा ठाम विश्वासआहे.
राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांना जो पराभव पत्करावा लागला त्याचा विचार करता रायगडमध्ये राज्याचे जलसंपदा मंत्री आणि रायगडचे पालकमत्री सुनील तटकरे यांचा केवळ 221क् मतांनी झालेला पराभव हा अगदी निसटता आहे. परिणामी तो कार्यकत्र्याना आणि पक्षाच्या नेत्यांना देखील वेदना दायी असाच आहे. पराभव मान्य करणो, तो खुलेपणाने आणि खिलाडू वृत्तीने स्वीकारुन पुढे जायचे आणि जे जनसामान्यंच हे बळ देतात त्याच्यांत मिसळून कामाला लागायच हा माझा स्वभावच आहे. निवडणूक झाली, आता विश्रंती कसली, आज पासूनच कामाला लागलो. लांब उडीतल यश गाठायच असेल तर लांब उडी मारण्यासाठी चार पावल मागे यावे लागत. मी देखील एक खेळाडू आहे, अशी अत्यंत खिलाडू वृत्तीने परंतू अत्यंत सूचक भूमिका तटकरे यांनी आज त्यांच्याशी संवाद साधला असता व्यक्त केली आहे. मतदारांनी दिलेला कौल कार्यकत्र्याना थोडसे ना उमेद करणारा असला तरी त्यांची समजूत काढून  त्यांनी आपापल्या क्षेत्रत कार्यरत होण्यासाठी मी संवाद साधतो आहे. उद्या माङया दौ:याला प्रारंभ करित आहे आणि नेहमीच्या दिनक्रमाप्रमाणो कार्यरत होत असल्याचे त्यांनी पूढे सांगीतले. 1985 मध्ये विधानसभा निवडणूकीत मी प्रथम पराभव अनूभवला, आणि निकालाच्या दूस:याच दिवशी कामाला देखील लागलो होतो.
 
पराभव मान्य करणो, तो खुलेपणाने आणि खिलाडू वृत्तीने स्वीकारुन पुढे जायचे आणि जे जनसामान्यंच हे बळ देतात त्याच्यांत मिसळून कामाला लागायच हा माझा स्वभावच आहे.
कार्यकत्र्याना देखील नवे बळ गवसले होते. आताही त्याच पद्धतीने कामला लागलो आहे. निवडणूकीत जय-पराजय असणारच. निकाला नंतर थांबून कधीही चालत नाही. 
निकालानंतर नव्या उत्साहाने कामाला लागायचे असते, तरच सार्वजनीक जिवनात कार्यकर्ता टिकून राहू शकतो. राज्याच्या पक्ष संघटनात्मक कामात देखील मी लक्ष घालणार असल्याचेही तटकरे म्हणाले.