शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

टँकर लॉबीमुळे दुष्काळ!

By admin | Updated: April 19, 2016 04:33 IST

लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात मिळून ६५०० टँकर चालत आहेत. या टँकर्सना कोठून पाणी मिळते, असा सवाल करत राजकारण्यांच्या ताब्यातील टँकर आणि छावण्या लॉबीनेच

मुंबई : लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात मिळून ६५०० टँकर चालत आहेत. या टँकर्सना कोठून पाणी मिळते, असा सवाल करत राजकारण्यांच्या ताब्यातील टँकर आणि छावण्या लॉबीनेच दुष्काळ तीव्र केल्याचा आरोप महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत केला. लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जे काम १५ दिवसांत पूर्ण केले, तेच काम तेथील राजकीय नेत्यांना एवढ्या वर्षांत का शक्य झाले नाही, असा सवाल करत खडसेंनी लातूरच्या तत्कालीन नेतृत्वाकडे अंगुलीनिर्देश केला. ते म्हणाले, लातूरपासून जवळच असणाऱ्या निम्म तेरणा धरणात पाणी आहे. ते पाणी तेथून लातूरला नेण्यासाठी बेलकुंड येथील फिल्ट्रेशन प्लॅन्ट चालू करणे आवश्यक होते. पण गेली अनेक वर्षे तो बंद पडून होता. जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांच्याकडून ही माहिती मिळताच आपण विशेष बाब म्हणून २ कोटी रुपये मंजूर केले. (विशेष प्रतिनिधी)लातूर महापालिकेच्या उपायुक्तांकडे बेलकुंडच्या फिल्ट्रेशन प्लॅन्टसाठी ब्लिचिंग पावडरची मागणी करण्यात आली होती; मात्र प्लॅन्ट लातूर महापालिकेच्या हद्दीत नाही, त्यामुळे आम्हाला पावडर देता येणार नाही, असे सांगून पावडर देण्यास उपायुक्तांनी नकार दिला होता, असेही खडसे यांनी सांगितले.जिल्हाधिकाऱ्यांचे कौतुक : २४ तासांच्या लाइनसाठी महावितरणला ३० लाख रुपये दिले आणि जिल्हाधिकाऱ्यांनी अवघ्या १५ दिवसांत तो प्लॅण्ट चालू केला. आज तेरणातून ५० लाख लीटर व मिरजेहून जलदूत रेल्वेद्वारे ५० लाख लीटर पाणी सुरू झाले आहे. जळकोटजवळून तीन दिवसांनी एकदा १५ ते १६ लाख लीटर पाणी मिळेल अशी व्यवस्था लवकरच सुरू होत आहे, असेही खडसेंनी सांगितले.