शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

संपूर्ण कर्जमुक्तीसाठी ‘रूम्हणे’ हातात घ्या-मुंढे

By admin | Updated: July 5, 2016 01:12 IST

बुलडाणा येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात विरोधीपक्ष नेते मुंढे यांनी शेतक-यांना आवाहन केले.

बुलडाणा : शेतकर्‍यांकडे पाहण्यासाठी राज्य व केंद्र सरकारला वेळ नाही. लोकसभेच्या निवडणुकीत दिलेल्या आश्‍वासनाची पूर्तता केली नाही. यावेळी मतदारांना दाखविण्यात आलेले स्वप्ने खोटी होती. ही स्वप्ने खोटी असल्यामुळे पूर्ण होणारी नाहीत. अशी खोटी स्वप्ने दाखविणार्‍या विरूध्द व संपूर्ण कर्जमुक्तीसाठी हातात रूम्हणे घ्या, असे आवाहन विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शेतकर्‍यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीसाठी २५ हजार शेतकर्‍यांच्या सह्या असलेले निवेदन स्विकारण्यासाठी ४ जुलै रोजी आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे,जिल्हाध्यक्ष अँड. नाझेर काझी, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष नरेश शेळके, अँड.साहेबराव सरदार आदींची उपस्थिती होती. , यावेळी धनंजय मुंढे पुढे म्हणाले की, जनतेला पर्याय हवा होता आणि एक व्यक्ती देशाला फसवित होती. यावेळी त्याने दाखविलेली स्वप्ने खोटी होती. मात्र निवडणुकीनंतर भाजपाने दाखविलेली स्वप्ने, घोषणा हवेत विरली. राज्य सरकारने राज्यातील २४ नगरपालिकेतील १७ हजार व्यापार्‍यांचा ३ हजार कोटीचा एलबीटी माफ केला आहे. या सरकारच्या १७ महिन्याच्या काळात ८ मंत्र्यांनी घोटाळे केले आहेत. सरकारला येणार्‍या पावसाळी अधिवेशनात शेतकर्‍यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी धारेवर धरणार असल्याचे सांगून आपला हक्क मिळविण्यासाठी त्यांना रस्त्यावर फिरू देऊ नका, रूम्हणे हातात घेवून सळो की, पळो करून सोडा असे आवाहन त्यांनी केले.

'वर्षा'वर गाय घेऊन जाणार!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात, की आम्ही शेतकरी विरोधी नाही, मी पाच पिढय़ांचा शेतकरी आहे. मलाही गाईचे दूध काढता येते, मात्र फक्त बसण्याची अडचण आहे. मी येणार्‍या काळात वर्षा बंगल्यावर गाय घेऊन जाणार आहे. त्यांना बसणे नाही म्हणून टेबलावर गाय उभी करुन मुख्यमंत्र्यांकडून दुध काढून घेणार असल्याचे मुंढे यांनी सांगितले. यावेळी उपस्थितांमध्ये एकच हंशा पिकला होता.