शहरं
Join us  
Trending Stories
1
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
2
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
3
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
4
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
5
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
6
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
7
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
8
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
9
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
10
"सगळे या..सगळे या...", मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
11
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
12
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
13
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
14
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
15
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
16
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
17
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
18
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
19
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
20
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!

राज्यात त्वरित निवडणुका घ्या

By admin | Updated: May 18, 2014 00:57 IST

आघाडी सरकारने राजीनामा देत निवडणुकीला सामोरे जावे, अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली.

प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांची मागणी 
 
मुंबई : राज्यातील जनतेने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला साफ नाकारल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जनभावनेचा आदर करीत आघाडी सरकारने राजीनामा देत निवडणुकीला सामोरे जावे, अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली. 
15 वर्षे सत्ता गाजविणा:यांची जनतेशी नाळ तुटली आहे. त्यांच्या उक्ती आणि कृतीतून सत्तेचा अहंकार व्यक्त होत होता. त्यामुळेच महाराष्ट्राच्या इतिहासात कधी नव्हे इतका दारुण पराभव काँग्रेसच्या वाटय़ाला आल्याचे फडणवीस म्हणाले. आगागी विधानसभेच्या निवडणुकीत भाजपा ‘पॉङिाटिव्ह अजेंडा’ घेऊन उतरणार आहे. त्यामुळे लोकसभेप्रमाणोच विधानसभा निवडणुकीतही लोकांचा कौल मिळेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. 2क्क्9 च्या निवडणुकीत भाजपाला 7क् लाख मते मिळाली होती. यंदा 1 कोटी 53 लाख मते मिळाल्याचे फडणवीस म्हणाले. नितीन गडकरी आणि गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली 19 मे रोजी राज्यातील भाजपाच्या नवनिर्वाचित खासदारांची बैठक होत आह़े संसदीय मंडळाच्या बैठकीनंतर नवनिर्वाचित पंतप्रधानांना भेटून गारपीटग्रस्तांच्या मदतीस साकडे घालणार असल्याचे फडणवीस म्हणाले. (प्रतिनिधी)