शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
2
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
3
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
4
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
5
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
6
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?
7
बाबा वेंगाची ऑगस्टसाठी डबल फायर भविष्यवाणी; भले भले अंदाज लावून थकले...
8
आनंदाची बातमी! WhatsApp वापरत नसलेल्यांशी करता येणार चॅट, नव्या फीचरची कमाल
9
'सैराट' फेम अभिनेता लवकरच होणार बाबा?, बेबी शॉवरचे फोटो आले समोर
10
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
11
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
12
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
13
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
14
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
15
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
16
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
17
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
18
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
19
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
20
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?

राज्यात त्वरित निवडणुका घ्या

By admin | Updated: May 18, 2014 00:57 IST

आघाडी सरकारने राजीनामा देत निवडणुकीला सामोरे जावे, अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली.

प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांची मागणी 
 
मुंबई : राज्यातील जनतेने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला साफ नाकारल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जनभावनेचा आदर करीत आघाडी सरकारने राजीनामा देत निवडणुकीला सामोरे जावे, अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली. 
15 वर्षे सत्ता गाजविणा:यांची जनतेशी नाळ तुटली आहे. त्यांच्या उक्ती आणि कृतीतून सत्तेचा अहंकार व्यक्त होत होता. त्यामुळेच महाराष्ट्राच्या इतिहासात कधी नव्हे इतका दारुण पराभव काँग्रेसच्या वाटय़ाला आल्याचे फडणवीस म्हणाले. आगागी विधानसभेच्या निवडणुकीत भाजपा ‘पॉङिाटिव्ह अजेंडा’ घेऊन उतरणार आहे. त्यामुळे लोकसभेप्रमाणोच विधानसभा निवडणुकीतही लोकांचा कौल मिळेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. 2क्क्9 च्या निवडणुकीत भाजपाला 7क् लाख मते मिळाली होती. यंदा 1 कोटी 53 लाख मते मिळाल्याचे फडणवीस म्हणाले. नितीन गडकरी आणि गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली 19 मे रोजी राज्यातील भाजपाच्या नवनिर्वाचित खासदारांची बैठक होत आह़े संसदीय मंडळाच्या बैठकीनंतर नवनिर्वाचित पंतप्रधानांना भेटून गारपीटग्रस्तांच्या मदतीस साकडे घालणार असल्याचे फडणवीस म्हणाले. (प्रतिनिधी)